सासरचीच माणसं “सुनेला” दे’हविक्रीला भाग पाडतात; सकाळी सून तर रात्री दुसऱ्यासोबत करायला पाठवतात, कारण….

सासरचीच माणसं “सुनेला” दे’हविक्रीला भाग पाडतात; सकाळी सून तर रात्री दुसऱ्यासोबत करायला पाठवतात, कारण….

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला भारत देश विविध जा’ती, ध’र्म आणि परंपरेने नटलेला असा आहेच. इथे काही मैलांवर भाषा बदलते आणि काही किलोमीटर्स वर संस्कृती. असे असले तरी भारतीय स’माजामध्ये स्त्री’यांचे महत्व अनन्य साधारण आहे. प्राचीन काळापासून स्त्री ही नेहमीच पूजनीय आणि वंदनीय मानली गेली असली. तरी गेल्या अनेक दशकांपासून हे चित्र उलट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

आपण देवीची पूजा करू शकतो तिला पुरण पोळीचा नैवेद्य, खणा-नारळाची ओटी देणे, आपल्याला जमते कारण त्याने आपले पु ण्य वाढत असते, परंतु आपल्या गृह स्वामिनीला मान देणे तिची काळजी घेणे तीला काय हवे नको ते पाहणे, म्हणजे तिला लाडावून ठेवणे मानले जाते. आजही आपण मुलीच्या जन्माचा उत्सव करत नाही तर तिचा जन्मच होऊ नये यासाठी प्रयत्न करतो.

काही ठीकाणी स्त्री केवळ उपभोगाची वस्तू मानली जाते. मित्रांनो तिचं माणूस असंच नाकारलं जात आणि तिला केवळ एक चालत बोलत मशीन म्हणून राबवून घेतलं जात, हे केवळ तिच्या लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींकडून होत असते असा नाही. तर स्वतः तिचेच जन्म दाते आई व बाप असा व्यवहार तिच्या सोबत करत असतात. मंडळी ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला ना ?

आज आपण अश्याच एका विकृत समाज परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या मध्ये स्त्रियांना देह वि’क्री करण्यासाठी भाग पाडले जाते, होय त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना देह वि’क्री करावी लागतेच. त्यासाठी त्यांच्या सासरची मंडळी त्यांना भाग पडतात. कोणता आहे हा स’माज ? आणि का आहे अशी विकृती तिथे ? जाणून घेवू
नफजगढ़ येथील प्रेमनगर वस्तीमध्ये परना समाजात ही संस्कृती आहे.

इथे मुलीला तिच्या लग्नानंतर तिला देह वि’क्रीसाठी मजबूर केले जाते. या स्त्रिया लग्नानंतर आपल्या पतीसोबत आणि कुटुंबासोबत आपले स्नेह जीवन सुरु करीत नाहीत. तर आपल्या देहाचे व्यापारीकरण करीत असतात, विशेष म्हणजे हे करण्यास त्यांच्या सासरचे लोक त्यांना भाग पडतात. मित्रांनो सकाळी सुनबाई तर रात्री वे’श्या, येथील लोक मुलींच्या शिक्षणाचा विचार करीत बसत नाहीत.

वयाच्या १२ ते १५ वर्षात त्यांची लग्न केली जातात. त्यांना सुरवातीपासून या सगळ्या गोष्टींची सवय व्हावी यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यासाठी त्यांना दलालाकडे पाठवण्यात येते, जेथे मुलींच्या प्रशिक्षणासाठी पाठवल्यावर त्यांच्या पालकांना पैसे दिले जातात, या मुलींचे लग्न देखील सौद्यात केले जाते, लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलांना जे लोक जास्त पैसे देतील त्यांच्यासोबत मुलीचे लग्न लावून दिले जाते, लग्ना नंतर सुद्धा त्यांना हा व्यवसाय सुरु ठेवावा लागत असतो.

या मुली सकाळी घरातील सगळी कामे करीत असतात. आपल्या सासरच्या लोकांसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवणे, भांडी कपडे अशी रोजची कामे करून रात्री त्यांना पर-पुरुषाला संतुष्ट करून घरी पैसे आणावे लागतात. देह वि’क्रीस नकार दिल्यानंतर त्या स्त्री वर अ’त्याचार केले जातात. घरचे काम आवरून जर एखादी स्त्री देह वि’क्रीसाठी नाही म्हणाली तर तिच्यावर अनेक प्रकारे अ’त्याचार होतात.

मा’रहाण, आ’रोप, उ’पासमार तर कधी कधी त्यांना आपला जी’व देखील गमवावा लागतो. ज्यामुळे तिच्यातील स्त्रीसुलाब भावनांची गळचेपी होते. त्यांचा स्त्रीत्व त्याचं अस्तित्व गौण ठरवलं जात. या सगळ्या प्रथेविरुद्ध जा एखाद्या स्त्रीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तिला सुद्धा ठा’र मार’ले जाते. गरज आहे ती या दलदलीत फसलेल्या स्त्रीयांना या सगळ्यातून बाहेर काढण्याची. त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांना त्यांची ओळख निर्माण करून देण्याची.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *