शरीराच्या या भागावर आजच बांधा काळा धागा; प्रत्येक वस्तू येईल तुमच्या घरात.!

शरीराच्या या भागावर आजच बांधा काळा धागा; प्रत्येक वस्तू येईल तुमच्या घरात.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काळया रंगाच्या धाग्या बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अनेकदा आपल्या जीवनामध्ये अडचणी संकटे येत असतात. या सर्व गोष्टींचा आपल्या आर्थिक जीवनावर अनेकदा विपरीत परिणाम होत असतो. आपल्याला नेमके कारण कळत नाही की वारंवार दुःख का येत आहे का आपले आर्थिक परिस्थिती वारंवार खालावत आहे. अनेकदा प्रत्येक कार्य यशस्वी होत असते आता यामागे कारण सुद्धा वेगवेगळे असू शकतात परंतु यामागे एक महत्त्वाचे कारण सुद्धा असू शकते ते म्हणजे नजर दोष.

अनेकदा आपल्याला कुणाची तरी नजर लागली असेल किंवा नजर दूर झाला असेल तेव्हा सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडत असतात म्हणूनच जर आपण आज या लेखांमध्ये सांगितलेला काळा धाग्याचा उपाय केला तर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याच समस्येला सामोरे जावे लागणार नाही.तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या घडतील.

अनेकदा आपण सर्वांनी पाहिले असेल की जेव्हा नवजात बालक जन्माला येतो तेव्हा घरी आल्यावर आपण त्याच्या हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा बांधत असतो जेणेकरून त्या बाळाला कुणाची नजर लागू नये. तसे पाहायला गेले तर काळा धागा हा देवाचा प्रतीक मानला जातो यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. जर तुमच्या सुद्धा जीवनामध्ये अनेक काही गोष्टी घडत आहेत कार्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये अशा वेळी आपल्या शरीरातील वरील या भागावर काळा धागा बांधा आणि काही दिवसातच प्रगती पहा.

जर आपल्याला धनप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे तर अशावेळी आपल्याला हा उपाय महत्त्वाचा ठरतो. काळा धाग्याच्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर सांविधिक करून आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे. जर तुमच्या आजूबाजूला मारुतीचे मंदिर नसेल तर तुम्ही कोणत्याही देवळात जाऊ शकतात परंतु मारुती हे संकट मोचक मानले जातात म्हणून या उपायांमध्ये मारुती ना अत्यंत महत्त्व आहे परंतु हा उपाय करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, या दिवशी तुम्ही कोणतीही वाईट कार्य किंवा कोणतीही वाईट अशा केलेली नसावी.

एखादा चांगला दिवस व मुहूर्त निवडून तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दीड मीटर काळा धागा घ्यायचा आहे आणि तो काळा धागा आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. हा उपाय करत असताना आपल्याला ओम अंजनी सुताय नमः या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे त्यानंतर आपल्याला मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर हा काळा धागा मारुती समोर ठेवायचा आहे व नारळाच्या शेंडी ने किंवा तुपाने आपण तेलाने दिवा प्रज्वलित करायचा आहे.

त्यानंतर आपल्याला या धाग्यावर एक एक गाठ बांधायची आहे आणि ही गाठ बांधत असताना त्यामधील लवंग बांधायचे आहे. ही गाठ बांधत असताना आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला मनामध्ये बोलायचे आहेत अशा प्रकारे एक माळ तयार होऊन जाईल आणि ही माळ तयार झाल्यानंतर आपल्याला मारुती यांच्या आशीर्वाद घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या आपल्या घरी यायचे आहे.

घरी प्रवेश केल्यावर आपल्या संपूर्ण घरामध्ये ती माळ फिरवून आपल्या घराच्या प्रवेश द्वाराजवळ लावायची आहे, असे केल्याने आपल्या घरामध्ये जर कोणती नकारात्मक उर्जा असेल तर ती ऊर्जा पूर्णपणे निकामी होऊन जाईल त्याच बरोबर जर आपल्यावर कोणी वाईट शक्‍ती व नजर दोष केला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा नष्ट होऊन जाणार आहेत आणि त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती खराब झालेले आहे ती परिस्थिती सुद्धा येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये बदलून जाणार आहे .असे वेगवेगळे मार्ग तुम्हाला दिसणार आहेत म्हणून हा उपाय अतिशय प्रभावशाली असल्याने तो करून पहा.

त्याच बरोबर अनेकदा आपले मन उदास असते, नेहमी मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. आपण मनामध्ये नसताना सुद्धा इतरांसोबत आपले भांडण घडत असते अशावेळी आपण काळा धाग्याचा एक उपाय करू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनि महाराजांची उपासना करायची आहे.

जेव्हा आपण शनिवारच्या दिवशी शनी देवाच्या मंदिरात जाऊ तेव्हा हा धागा आपल्याला तेथे घेऊन जायचा आहे आणि आपण शनिदेवांना जे मोहरीचे तेल अर्पण करणार आहोत थोडेसे तेल या धाग्याला सुद्धा लावायचे आहे आणि त्यानंतर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा उच्चार करून हा काळा धागा आपल्या उजव्या हाताला बांधायचा आहे , असे केल्याने आपली मन नेहमी प्रसन्न राहणार. ज्या काही वाईट शक्ती आपल्या मनामध्ये आहेत अवतीभवती वास्तव्य करत आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *