पळसाच्या फुलांचे हे उपयोग तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही; जाणून घ्या त्याचे भन्नाट फायदे.!

पळसाच्या फुलांचे हे उपयोग तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही; जाणून घ्या त्याचे भन्नाट फायदे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतात त्या वनस्पतीचा उपयोग केल्याने मनुष्याच्या जीवन समृद्ध होऊ शकते परंतु मनुष्याला या वनस्पतीला त्यात फारशी माहिती नसते आणि अनेकदा या सगळ्या औषधी गुणधर्म मनाला मनुष्य मूकतो.

आपल्या आजूबाजूला काही औषधी वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या उपयोगाने आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो तसेच या वनस्पतीच्या सहाय्याने आपण आपले आरोग्य व आयुष्यमान संख्या वाढू शकतो. अशा एका वनस्पती बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

ही वनस्पती आणि आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. या वनस्पतीचा उपयोग आपण अनेकदा शोभेच्या वस्तू तसेच जेवण बनवताना ज्या काही ताटली म्हणून वापरतो या अशा वेळी या पानांचा उपयोग केला जातो या वनस्पतीचे नाव आहे पळस.वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञकर्मामध्ये करण्यात येतो. कौशिक शास्त्रामध्ये पळसाचे औषधी गुण वर्णन केलेले आहेत.

पळस ही अशी औषधी वनस्पती आहे त्याच्या औषधी गुणांमुळे अनेक विकारावर मात करता येते व पळसाचे फुल सुद्धा तितकेच औषधी आहे. आंघोळीच्या पाण्यात हे फुल टाकून त्या पाण्याने अंघोळ केली तर शरीरातली उष्णता निघून जाते शरीराला थंडावा मिळतो.उन्हाळा आपल्याला लागत नाही.

जर आपल्याला ल”घ”वी करताना त्रास होत असेल, ल”घ”वी करताना जळजळ होत असेल तर अशावेळी पळसाच्या फुलांना पाण्यामध्ये उकळून त्यांचा जो लेप आहे तो आपल्याला ओटी पोटी जवळ लावायचा आहे असे केल्याने मू”त्रा”श”याच्या सर्व समस्या मुळापासून नष्ट होणार आहेत.  मित्रांनो पळसाच्या फुलाचा काढा प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते यासोबतच शरीरात र”क्त वाढण्यासाठी सुद्धा जबरदस्त फायदे होतात. शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा कमी होते.

पोटात पाणी साचणार नाही अश्या अनेक विकारावर औषध आहे सोबत अनेकदा अनेकांची नजर कमजोर होते. मोतीबिंदू, रातांधळेपणा ची समस्या असते, डोळ्याचे विकार असतात यावर पळसाच्या फुलाचा रस खूप फायदेशीर ठरतो. गरमी उष्णतेमुळे नाकातून र”क्त येत असेल अशा वेळी आपण पळसाच्या फुलांचा काढा बनवून त्यामुळे थोडीशी साखर व गुळ मिक्स करून प्यायल्याने आपल्याला त्वरित फरक जाणवतो.

त्याचबरोबर पळसाच्या पानांचा रस नियमितपणे पाहिला नाही आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि म्हणूनच जर तुम्हाला वारंवार तोंड येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या उद्भवत असेल तर अशा वेळी पळसाच्या पानांचा अवश्य उपयोग करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *