कसलाही मूळव्याध असुद्या १ दिवसात बरा होईल या रामबाण उपायाने.. एकदा नक्की ट्राय करून पहा..!

कसलाही मूळव्याध असुद्या १ दिवसात बरा होईल या रामबाण उपायाने.. एकदा नक्की ट्राय करून पहा..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मूळव्याध अगदी मुळापासून बरा करणारा आजचा उपाय आहे. तुम्हाला एक मिश्रण सकाळ संध्याकाळ सलग १५ दिवस घेतलं तर आपला कोणत्याही प्रकारचा मूळव्याध अगदी मुळापासून बरा होऊ शकतो.

मित्रांनो याने केवळ मुळव्याधच बरा होतो असे नव्हे तर ज्यांना पोटाच्या समस्या आहेत अपचन, खाल्लेलं पचत नाही किंवा पोटामध्ये गॅसेस होतात वारंवार अशा लोकांनी सुद्धा हा उपाय करण्यास हरकत नाही.

सोबतच वेट लॉस साठी म्हणजेच ज्यांचं वजन वाढत चालेलल आहे तर वाढत वजन व लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा हा एक रामबाण उपाय आहे. ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी सुद्धा याचा वापर अवश्य करा कारण हे मिश्रण आपली शुगर कंट्रोल मध्ये ठेवत.

सोबतच आपल्या रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असत ते सुद्धा या मिश्रणाने कमी येत. थोडक्यात काय तर अनेक फायदे आपल्याला या मिश्रणाचे होतात. मात्र आज आपण या मिश्रणाचा वापर मुळव्याधासाठी कसा करायचा हे जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया हे मिश्रण नक्की कसं बनवायचं. मित्रांनो यासाठी आपल्याला जिरे लागणार आहे, प्रत्येकाच्या घरी जिरे उपलब्ध असते. साधारण अर्धी वाटी जिरे आपल्याला घ्यायचं आहे, त्यातील अर्धे जिरे आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन इ आणि अनेक प्रकारचे मिनरल्स उपलब्ध असतात. या अनेक घटकांच्या आधारे हे जिरे अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी ठरत आहेत. अगदी परदेशात सुद्धा या जिऱ्याचा वापर फॅट कमी करण्यासाठी केला जातो.

मित्रांनो राहील प्रश्न मुळव्याधाचा तर आपल्याला ते भाजलेले जिरे कच्च्या जिऱ्यांमध्ये मिक्स करायचे आहेत. त्यांनतर मिक्सर च्या साहाय्याने त्याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे.  त्यांनतर  भांड्यात एक ग्लास पाणी कोमट करायला ठेवायचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे पाणी जास्त गरम होता काम नये.

त्यानंतर आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी जिऱ्याची पूड आपल्याला त्या कोमट पाण्यात मिसळायची आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर २-३ मिनटे हे मिश्रण तसेच ठेवून द्या. त्यांनतर आपल्याला ते पियायच आहे.

आता तुम्ही म्हणाल या २-३ मिनिटात काय होत.? तर यामध्ये या जिऱ्यातील संपूर्ण गुणधर्म त्या पाण्यात उतरतात. आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. मित्रांनो सकाळी उठल्यावर काहीही न खाता पिता उपाशी पोटी हे पाणी आपल्याला पियायच आहे. तसेच रात्री झोपताना सुद्धा हे पाणी प्यायचं आहे. रात्री जेवण झाल्यांनतर  तासाचा गॅप असं अत्यंत महत्वाचं आहे.

मित्रांनो सलग १५ दिवस खंड न पाडता जर आपण हा उपाय केलात तर विश्वास ठेवा तुमचा मूळव्याध हा मुळापासून बरा झालेला तुम्हाला दिसून येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे या १५ दिवसात कोणतेही बेकरीचे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत. पोटात गॅस होईल असे पदार्थ खाणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे. तसेच नॉनव्हेज पदार्थ खाणेही १५ दिवस आपल्याला टाळायचे आहे.

मित्रांनो आपण या उपायास प्राणायाम आणि योगासनांची जोड दिलीत तर १५ दिवसात अगदी खात्रीने हा उपाय अगदी रामबाण ठरेल. तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *