गुडघेदुखी फक्त १० तासांत फरार; हा आयुर्वेदिक लेप फक्त १ वेळा असा लावा.!

गुडघेदुखी फक्त १० तासांत फरार; हा आयुर्वेदिक लेप फक्त १ वेळा असा लावा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गु”डघेदुखीची समस्या सर्व साधारण झालेली आहे.प्रत्येकाला ही समस्या उद्भवत आहे. ही समस्या वृध्द यांना उद्भवने सहाजिकच आहे परंतु एन तीस वर्ष असणार्‍या तरुणांना सुद्धा ही समस्या उद्भवत आहे.हे अत्यंत गं”भीर आहे. बहुतेक वेळा ही समस्या आपली बदललेली जीवनशैली आणि बदललेले राहणीमान यामुळे होते.

आपण कधीही ,केव्हाही खात पीत असतो यामुळे आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषक तत्व सुद्धा मिळत नाही आणि त्याच बरोबर आपल्या शरीराला कॅल्शियम सुद्धा प्राप्त होत नाही यामुळे सुद्धा गुड”घेदु”खीची समस्या निर्माण होऊ शकते म्हणूनच ही गुड”घेदुखी”ची समस्या आज मुळापासून दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने दहा दिवसांमध्ये तुमची गुड”घेदुखी”चे समस्या मुळापासून नष्ट होणार आहे,असा अतिशय प्रभावी हा उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

गुड”घे”दुखीची समस्या निर्माण झाल्यावर अनेकदा आपण वेगवेगळे औषध उपचार करत असतो परंतु वारंवार औषध सेवन केल्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक पेस्ट घेऊन आलेलो आहोत. या पेस्टच्या माध्यमातून आपण आपले गुड”घे दुखी”ची समस्या पूर्णपणे दूर करणार आहोत.

अनेक जण गुड”घेदु”खीची समस्या आपल्या गु”ड”घ्या मधील जे महत्त्वाचे वंगण असते ते वंगण कमी झाल्यामुळे सुद्धा गुडघ्”यांची हालचाल होत नाही आणि गुड”घे दुखू लागतात. हा उपाय करण्यासाठी आपण जी पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण सर्वात आधी दालचिनी घेणार आहोत.

दालचिनी हे आपल्याला एका खलबत्त्या च्या साह्याने बारीक वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या पावडर मध्ये एक चमचा मध मिसळायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद आपल्या शरीरासाठी अँटी सेप्टिक म्हणून उपयोगी ठरत असते आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा चुना टाकायचा आहे, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध असते.

आता हे सगळे मिश्रण एकत्र करून आपल्याला त्याची व्यवस्थित पेस्ट बनवायचे आहे आणि ज्या ठिकाणी गुड”घे दुखत आहे व ज्या ठिकाणी गुड”घे सुजलेले आहे अशा प्रभावी जागेवर कापसाच्या साहाय्याने आपल्याला ही पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट लावल्यानंतर आपल्याला मालिश करायची नाही आणि ही पेस्ट तसेच रात्रभर आपल्याला ठेवायची आहे.

हा उपाय आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे पण प्रामुख्याने जास्तीत जास्त वेळा रात्री केला तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगला जाणवू शकतो, अशा पद्धतीने जर आपण दहा दिवस हा उपाय सातत्याने केला तर अकराव्या दिवशी तुमच्या गुड”घेदुखी”ची समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे.तुम्हाला भविष्यात कधीच गुड”घेदु”खीचे समस्या उद्भवणार सुद्धा नाही म्हणून हा अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी घरगुती उपाय अवश्य करा आणि आपले गुड”घेदुखी ची समस्या पूर्णपणे मुळापासून दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *