पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!

पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची बदललेली परिस्थिती आणि सध्याचा पावसाळा ऋतू यामुळे आपल्या जीवनावर वेगळा परिणाम सुद्धा जाणवत आहे.साध्या हवामानामध्ये बदल झाला तरी आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे त्याचबरोबर सध्या सगळेजण घरी असल्याने आपल्या कामाच्या वेळा सुद्धा बदललेल्या आहेत त्यामुळे कधीही जेवणे, कधीही कोणतेही कार्य करत असल्याने अनेकदा आपल्या शरीराचे वेळापत्रक सुद्धा बिघडून गेले आहे.

अनेकदा बदललेली जीवनशैली, बदललेले राहणीमान ,बाहेर वारंवार खाल्ले जाणारे पदार्थ, तेलकट ,मसालेदार पदार्थ यामुळे शरीरामध्ये पि’त्त, अ’प’चन, मळ”मळ यासारख्या अनेक समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर ब”द्ध”को”ष्ठता, मू”ळ”व्याध”, पोटा”मध्ये गॅ”स निर्माण होणे, श्वा”सा”च्या तक्रारी इत्यादी समस्या सध्याच्या दिवसांमध्ये अनेकांना उद्धव लागलेले आहेत.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो परंतु अनेकदा त्या उपायांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत, त्या उपायांच्या माध्यमातून या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय म्हणजेच आपल्याला एक आयुर्वेदिक चहा तयार करायचा आहे आणि या चहा च्या माध्यमातून आपण आपल्या शरीरातील असंख्य आजार दूर करणारा हा उपाय आहे चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल..

हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय सातत्याने तीन दिवस जरी केला तरी तुमच्या शरीरातील पि”त्त पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे आणि भविष्यात कधीच पि”त्ताची समस्या उद्भवणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आले.

आले हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते.आल्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ,जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही ऍसिड निर्माण झालेले असते ,ऍ”सिड चे प्रमाण कमी जास्त झाले तर आपल्याला ऍसि”डिटी होत असते आणि अनेकदा प”च”ना”च्या समस्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच आले पि”त्तावर नियंत्रण करण्यासाठी मदत करत असते त्याच बरोबर आल्या मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याचे काम करत असते.

आपल्याला जास्त आले घ्यायचे नाही.आल्याचा कीस करून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्या दुसरा लागणार आहे तो म्हणजे लवंग. लवंग सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच लवंग घ्यायचे आहेत. जर आपण दिवसातून एक लवंग चावून चावून खाल्ली तर लवंगाच्या रसामुळे आपल्या छा”ती मध्ये ज”ळ”जळ झाली असेल तर ती जळ”जळ पूर्णपणे बंद होऊन जाईल.

आता हे मिश्रण आपल्याला गॅसवर पाच ते दहा मिनिट चांगले उकळून द्यायचे आहेत आणि त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मध मिसळायचे आहे.

मध आपल्या शरीरासाठी औषधी गुणधर्म प्रदान करत असते, अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे.आपण या उपायांमध्ये जी चहा बनवलेली आहे ती चहा आपल्याला दिवसभरातून दोन वेळा प्यायची आहे.सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला ही चहा प्यायची आहे.

असे जर आपण सातत्याने तीन दिवस केले तर आपल्या शरीरातील ऍ”सिडि’टी, अ”पच”न समस्या, छा”ती मध्ये होणारी ज”ळ”जळ यासारख्या अनेक समस्या पूर्णपणे दूर होणार आहे आणि त्याचबरोबर आपले शरीर चांगले राखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे .जर या समस्येकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर भविष्यामध्ये तुम्हाला मुळ”व्या”ध सारखा गं”भीर आजार सुद्धा होऊ शकतो म्हणूनच पि”त्त, ऍसि”डिटी यासारख्या समस्यांवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *