भाकरीच्या पीठात मिक्स करा १ चमचा हा पदार्थ; संधिवात ,सांधेदुखी ,हाडांचे दुखणे १५ दिवसांत होईल पूर्णपणे गायब.!

भाकरीच्या पीठात मिक्स करा १ चमचा हा पदार्थ; संधिवात ,सांधेदुखी ,हाडांचे दुखणे १५ दिवसांत होईल पूर्णपणे गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक आजार संक्रमण मुळे होत आहेत ,त्या आजारातून आपण बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो परंतु काही केल्या त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी मदत होत नाही त्याचबरोबर सध्याची परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे.या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण घरी बसून ऑफिसचे काम करत आहे आणि वारंवार एका ठिकाणी तासन्तास बसल्यामुळे अनेकदा आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही.

यामुळे कं”बर” दु”खी, गु”डघे दुखी, मा”न दुखी, सांधे”दुखी, अति”लठ्ठ पणा यासारख्या अनेक समस्या उद्भवत आहेत. या समस्येवर उपचार करण्यासाठी आपण अनेकदा रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो व डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करत असतो पण अनेकदा या औषधांचा आपल्या शरीरावर काही फरक जाणवत नाही आणि आपण कंटाळून जातो.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. या उपायाचा आधारे तुम्ही तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करू शकणार आहात. हा उपाय सहज घरच्या घरी करता येणारा असल्यामुळे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फारसा खर्चसुद्धा येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी बनवायची आहे आणि ज्वारीची भाकरी आपल्याला सातत्याने पंधरा दिवस खायची आहे. ज्वारीच्या भाकरी मध्ये ग्लूटेन नावाचा जो घटक असतो तो आपल्या शरीरातील डा”य”बिटी”स ची पात्रता वाढली असेल तर ती नियंत्रण करण्यासाठी मदत करत असतो. ज्वारी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स उपलब्ध असतात त्याचबरोबर फायबर, कर्बोदके,लोह, पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम यांची मात्रा सुद्धा प्रचंड प्रमाणात असते.

ज्वारी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म उपलब्ध असल्याने आपल्या शरीरात जे विषारी घटक असतात ते विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असते. ही ज्वारीची भाकर आपल्याला पंधरा दिवस खायची आहे परंतु या ज्वारीची भाकर बनवत असताना आपल्याला एक पदार्थ यामध्ये ऍड करायचा आहे, त्या पदार्थाचे नाव आहे तीळ.तीळ मध्ये असे काही औषधे गुणधर्म उपलब्ध असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

तीळ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह व कॅल्शियम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, झिंक उपलब्ध असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करत असतात आणि त्याचबरोबर यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्याला सां”धेदु”खी, कंब”रदु”खी, मा”नदु”खी यासारख्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होत असते.

या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असल्याने आपल्या शरीराला मदत होत असते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी ज्वारीच्या पिठामध्ये एक चमचा तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला पंधरा दिवस हा उपाय सातत्याने करायचा आहे. अशाप्रकारे हा उपाय आपण नेहमी पंधरा दिवस केला तरी सर्व समस्यां कमी होणार आहे. हा उपाय घरगुती असला तरी तेवढाच प्रभावी आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *