रत्याच्या कडेची हि वनस्पती दिसताच 4 पाने खा; पोट जुलाब लागल्यासारखे साफ होईल.!

रत्याच्या कडेची हि वनस्पती दिसताच 4 पाने खा; पोट जुलाब लागल्यासारखे साफ होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असंख्य व्यक्तींना पित्ताचा भयंकर प्रकारे त्रास पाहायला मिळतो. पित्ताचा त्रास सोबत बऱ्याच व्यक्तींना पोटात गॅस निर्माण होणे, सकाळी उठल्याबरोबर पोट साफ न होणे, यामुळे पोटामध्ये चिडचिड पणाच्या समस्या, जंत होणे सोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना ल”घ”वी संबंधित तक्रारी असतात. या तक्रारीसोबत कमी होऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये या वनस्पतीची भाजी खायला सांगितले जाते.

सर्वांच्या घरात ही वनस्पती अनेकदा पाहायला मिळते. आपण रस्त्याच्या कडेला ही वनस्पती अनेकदा पाहतो आणि ही सहज मिळणारी वनस्पती सुद्धा आहे. या वनस्पतीचे चमत्कारिक फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.या वनस्पतीचे नाव कुरुडू. या वनस्पतीला पांढरी आणि लाल तुरा असणारी फुले असतात. आपल्याला या वनस्पतीचे फुले यासोबतच या वनस्पतीच्या बिया या वनस्पतीचे मुळे आणि पाने सुद्धा खूप चमत्कारिक फायदे देतात.

जर ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नसेल,सतत ब”द्ध”को”ष्ठ”ता, गॅस होतो, पोट दुखत असेल तर या वनस्पतीचे चार-पाच पान काही दिवस सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना खाल्ल्यास आपले पोट साफ होते. जनावरांना ही वनस्पती खायला दिली की त्याला संडासला लागते. ही पनेवजास्त खाऊ नका.

3 ते 4 पान खा. पोट साफ होण्याची समस्या पूर्णपणे दूर होते यासोबतच पोटामध्ये कसलाच विकार होत नाही परंतु जर पोट दुखत असेल, पोटात गडगड होत असेल या वनस्पतीची मूळ चाऊन चाऊन खाल्ले जाते यासोबत तुम्ही जर या फुलाचे जे छोटे छोटे बिया असतात याचा वापर मु”त”ख”डा आजारात उपयोगी ठरतात. हे जर या बिया खाल्या तर मु”त”ख”डा बाहेर पडतो.

कि”ड”नी एकदम साफ होते. सुरुवातीला हा प्रयोग करून पहा. यासाठी तीन ते चार बिया घ्या त्यानंतर मित्रांनो आहे या गोखरूची मुळे आहे तेवढ्याच आकाराचे आपल्याला कुरु डू चे बिया घ्यायचे आहे आता हे दोन्ही पदार्थ एकत्र बारीक करा त्यामध्ये एकदम थोडे पाणी टाकून त्यानंतर तुम्ही याचा वापर करा हा उपाय केल्याने आपल्या पोटाच्या ज्या तक्रारी आहे त्या तक्रारी पूर्ण पने दूर निघून जातील म्हणून या वनस्पतीचा वापर अवश्य करा.

तुमच्या आजूबाजूला ही वनस्पती कुठे सापडली तर या वनस्पतींच्या वापराने आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करा आणि या वनस्पतीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा तेवढेच महत्त्व देण्यात आलेले आहे आणि हा उपाय अगदी आयुर्वेदिक असल्याने हा उपाय केल्याने आपल्याला कोणताच विपरित परिणाम जाणवत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *