नवरा धनवान होण्यासाठी बायकोला करावी लागतात हि ५ कामे; जाणून घ्या त्या काय आहेत ती कामे.!

नवरा धनवान होण्यासाठी बायकोला करावी लागतात हि ५ कामे; जाणून घ्या त्या काय आहेत ती कामे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या घरातील स्त्रिया हे पाच काम करतात त्या घरातील पती धनवान बनतात. त्यांचा व्यवसाय उद्योग धंदा तेजीत इस असतो. त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. ज्या घरातील महिला ने ठरवले तर घराचे स्वर्ग बनवू शकते अन्यथा ती त्या घराचा नरक सुद्धा करू शकते तर घरातील महिला ने ही पाच कामे करण्यास सुरुवात केली तर त्या घरातील पतीला नेहमी यश प्राप्त होत असते,त्याच्या उद्योगधंद्यांमध्ये तेजी निर्माण होत असते त्याचबरोबर घरातील मुख्य पुरुष आला

सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊ लागते. असे केल्याने पतीच्या जीवनामध्ये यशस्वी वैभव नांदू लागते. त्या व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा होऊ लागते आणि चारी बाजूने धनलाभ खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया ते नेमके कोणते काम आहेत. जी स्त्री सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला लागते. जी स्त्री घरातील स्वच्छतेकडे महत्त्वपूर्ण लक्ष देऊ लागते. जी स्त्री आपल्या सर्व जबाबदारी यांवर लक्ष देऊ लागते त्या स्त्रीवर परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात.

अशाच ज्या स्त्रियांच्या पती कोणतेही कार्य करण्यास पुढे जातात. ते कार्य चांगले राहते त्या कार्यामध्ये त्यांना यश नेहमी प्राप्त होते. कारण त्यांच्या सोबत नेहमी माता महालक्ष्मी उभी असते आणि दुसरे कारण म्हणजे अचानक भगवंतांची आस्था वाढणे. जेव्हा एखादी स्त्री भगवंतांच्या पूजा-अर्चना मध्ये अचानक पणे रस घेऊ लागते पूजा विधी करू लागते. अगदी मनो भावाने देवी देवतांची पूजा करू लागते अशा स्त्री बरोबर माता महालक्ष्मी सदैव पाठीशी असते.

अश्या स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो, त्याला विविध मार्ग सापडू लागतात. धनाचे वेगवेगळे योग जास्त होऊ लागतात. जर एखादी महिला आपल्या घरातील ज्येष्ठ वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करू लागली त्यांच्याशी आदर पूर्वाने बोलू लागली अचानक पणे त्या स्त्रीला सर्वांबद्दल माया प्रेम मोह वाहू लागला तर अशा वेळी त्या महिलेसोबत माता सरस्वती त्या घरांमध्ये वास करते आणि त्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होते.

असे स्त्रीचे मुख पाहने सुद्धा आनंदाचे प्रतीक मानले जाते. जर समजा अचानक स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते त्याचबरोबर अशीसुद्धा एक समज आहे की व तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंत चा भाग शनिदेवाचा असतो. स्त्रियांच्या मनगटापासून ते बोटं पर्यंतचा भाग हा शुक्र देवांचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा शुक्र ग्रहावर प्रभाव पडतो तेव्हा धन आगमन निर्मिती होते.

असे केल्याने त्या स्त्रीच्या पतीला नेहमी धनाची वेगवेगळे मार्ग सापडत असतात. तिचा पती हा पैसा मध्ये खेळत असतो म्हणूनच माता महालक्ष्मी विष्णू देवांच्या चरणी नेहमी पाय बघतांना आपल्याला दिसली आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या वेळी एखाद्या महिलेच्या इच्छा अपेक्षा मध्ये कमतरता निर्माण होत असते, अशावेळी माता महालक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करीत असते.

अशा महिलेचा पती नेहमी धनवान होतो त्याचबरोबर त्याला समाजामध्ये मान-सन्मान सुद्धा मिळत असतो असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी अशा अपेक्षा कमी असतात अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते. अशाप्रकारे ही काही महत्त्वाचं कार्य करून स्त्रिया आपल्या पतीचे जीवन धनवान करू शकतात व आपल्या पतीला श्रीमंत बनण्यापासून रोखू शकत नाही म्हणून हे कार्य अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *