नशीब साथ देत नसेल तर दही साखरेचा हा उपाय नक्की करून पहा.!

नशीब साथ देत नसेल तर दही साखरेचा हा उपाय नक्की करून पहा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाग्योदय करणारे काही अचूक उपाय जाणून घेणार आहोत. भाग्य,आपले नशीब आपल्याच अनेक साथ देत नाही आणि ही नशिबाची साथ न मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर काही अत्यंत प्रभावशाली उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये दिलेले आहेत. हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते. प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते.

घरामध्ये आपल्या जीवनामध्ये येणारे दिवस सुख-समृद्धीचे जावो अशी आशा निर्माण होऊ लागते याबद्दल अनेक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हे ज्योतिष शास्त्रात करणारे कोणते उपाय केले आहेत. हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज नित्य नियमाने ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः या मंत्राचा अधिकाधिक संख्येत जप केला तर आपल्या घरात आपल्या जीवनात सुख समृद्धी वाढू लागते. भगवान श्रीगणेशांना गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा हा मंत्र आहे श्री गणेश हे चौसष्ट कला अधिपतीचे देवता आहे.

देवतांमध्ये प्रथमेश आहेत. सर्व प्रकारचे दुःख दूर करणारे आणि सुख प्रदान करणारे आहेत आणि गणेश मंत्राचा जप दररोज केल्यास भाग्योदय अवश्य होतो.दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा बाहेर पडताना जी व्यक्ती हे काम करते. कोणतेही काम करण्यासाठी बाहेर जात आहे त्या व्यक्तीच्या हातावर दही आणि साखर ठेवली तर त्या व्यक्तीला ते पदार्थ खाऊ घाला, त्या कामामध्ये यश नक्की प्राप्त होईल.प्रत्येक महत्वाचे काम असेल तर या नियमाचे पालन करा.आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे.

एखादे मंगल कार्य आहे अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढा.आपला उंबरठा आपल्या घराचे मुख्य द्वार स्वच्छ आणि सुंदर ठेवा. काही मंगल चिन्ह काढू शकत असेल तर स्वस्तिक अवश्य काढा. अशा प्रकारच्या आपला मुख्य दरवाजा आपल्या घराचे मुख्य चौकट सजवा जेणेकरून माता लक्ष्मीचेआगमन आपल्या घरात होईल. आपल्या घरात सर्व देवतांना आमंत्रीत करायचे असेल तर अशा प्रकारचे छोटे-छोटे उपाय आपल्याला मदत करतात आणि यातूनच भाग्य उदोय होत असतो.आपल्या नशीब वर प्रभाव पडत असतो.

ही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये गरिबी आहे पैसा येत नाही अशा लोकांनी शुक्रवारी पूजा करावी.शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मी यांचा दिवस आहे आणि जर आपल्याला माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचे असेल, घरात लक्ष्मीचा वास निर्माण करायचा असेल तर दर शुक्रवारी आपण श्री सूक्त चा पाठ नियमित करा.अगदी श्रद्धापूर्वक करा.असे केल्याने माता श्री लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. लक्ष्मीची कृपा बरसू लागते मात्र शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणे शक्य होत नाही अशा लोकांनी केला तरीसुद्धा लक्ष्मी खूप खूप मोठी आर्थिक समस्या तुमच्यावरती गरज आहे किंवा अगदी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर असेल त्या समस्येतून सुटका कशी करून घ्यावी असा जर मोठा प्रश्न पडला असेल तर पाच सलग गुरुवार आपण व्रत करायचा आहे.

पाच गुरुवार आपण व्रत करून एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्य सामुग्री दान करा. जी स्त्री विवाहित आहे ,सौभाग्यवती आहे अशा स्त्रीला पाच गुरुवार जर आपण सौभाग्य सामुग्री जी असते ते सोळा शृंगार साहित्य असते ते जर दान केले तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातून आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.

सुखाने जीवन जगण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आहेत ते जर केले तर आपल्याला फायदा मिळतो. आपण आपल्या घरातील फरशी पाण्याने पुसून काढतो त्या पाण्यामध्ये बाजारामध्ये जे मोठे मीठ मिळते असे मोठे मीठ टाकून जर आपण आपल्या घरातली, अंगणातील फरशी स्वच्छ केली साफ केली, पोछा जर मारला तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो.

आपल्या घरामध्ये त्याच्यासोबत आपल्यासोबत सुद्धा आपल्या आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा म्हणजे असते ती बाहेर जाते. आपले भाग्य कमजोर असेल ते मजबूत होण्यासाठी घरातुन नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि हे काम अशा प्रकारे उपयुक्त जलाने म्हणजेच पाण्याने जो पोछा आपण मारतो,जी फरशी आपण साफ करतो त्यामुळे आपल्या घरात आपल्या अंगणात शांतीचा मार्ग प्रशस्त होतो.

सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. माता लक्ष्मी ची जर सर्वात प्रिय तिथी कोणती असेल तर लक्ष्मीची सर्वात प्रिय तिथी म्हणजे पोर्णिमा.पौर्णिमा तिथीला आपण पिंपळाच्या वृक्षाला वरती तांब्याभर जल नक्की अर्पण करा आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याची प्रार्थना करा. पिंपळाच्या वृक्षावर माता लक्ष्मीचा आगमन होते आणि ज्या व्यक्ती आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहे. डोक्यावरती प्रचंड कर्ज आहे.

माहित नाही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या जर आपण त्रस्त असाल तर अशावेळी पिंपळाच्या झाडा सोबतच आपण माता लक्ष्मीची उपासना करा आणि त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्या. मोठ्यात मोठ्या आर्थिक समस्या माता लक्ष्मी च्या कृपेने नक्की दूर होतात. तुमच्या घरा मध्ये जर आपण श्री यंत्र ठेवला असेल तर अनेक प्रकारचे जे दुःख असतात त्यांचा स्फटिक मुळे श्रीयंत्र तुमच्या पूजा करण्याच्या ठिकाणी असेल किंवा तुम्ही जर ते यंत्र तिजोरीमध्ये ठेवले असेल तर एक कमळ ठेवून पूजा अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *