कळत नकळत घडणार्या या 3 चुका वाईट शक्तींना आपल्या घरात आमंत्रित करत असतात.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेखात आपण अश्या तीन गोष्टी,अश्या तीन चुका ज्यामुळे वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकतात. खरेतर आपल्या प्रत्येकाच्या अवतीभवती या वाईट शक्ती वावरत असतात मात्र विनाकारण ते आपल्याला कधीच त्रास देत नाहीत. आपल्या हातून काही गोष्टी घडल्या तर मात्र या वाईट शक्तींचा प्रवेश आपल्या घरात होतो. आपल्या जीवनात प्रवेश होतो म्हणून घरातील लोक एकमेकांशी वाईट वागू लागतात.आपले मानसिक त्रास वाढतात.
लोक एकमेकांना शत्रू दृष्टीने पाहतात. अनेकदा आत्महत्या होऊ लागतात. लोक मरू लागतात.अनेकांचा काम धंदा बंद पडतो. या वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असतात.या बद्दलची एक सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र मोराळे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये हे क्षेत्र आहे, त्या ठिकाणी काही वाईट शक्ती असेल,कोणी व्यक्ती आजारी असेल तर काही शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर कोणीही त्रास देत असेल तर आपण हा त्रास घरच्या घरी बंद करू शकता. तुम्ही कृपा प्राप्त करू शकता.
या साठी काही नियम पाळावेत. कोणती विधी आहे संपूर्ण माहिती दिली गुरुदेव दत्त मोराळे सांगतात.याचा लाभ आपण आवश्यक घ्या. आपल्या अवतीभवती अनेक लोकांचा मृत्यू होतो ,अशा प्रकारे मृत्यू होतो तेव्हा हे लोक मरत नाही मात्र आत्मा मरत नाही. लोक आत्महत्या करतात अश्या वेळी फक्त त्यांचाआत्मा मुक्त होत नाही त्याला भोग भोगावाच लागतो,त्याची सुटका होत नाही. प्रत्येकाला आपले जीवन सुरळीत असावे अशी खूप इच्छा असते. मात्र नक्कीच जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात नाहीत आणि मग या अडचणीचा अनेक जण गैरफायदा घेतात.
आपल्याकडे आकर्षित करतात.मांत्रिक जवळ बोलावून घेतात आणि अनेक विधी करण्यास सांगतात त्या बदल्यात तुम्हाला अशी अनेक खोटी आश्वासने देतात. अशा तीन गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायला हव्यात.पहिली जी चूक आहे ती म्हणजे जे दुर्बल व्यक्ती आहे अशा गरीब आणि दुर्बल व्यक्ती वर वारंवार अत्याचार अन्याय करू नका. ही व्यक्ती तुमच्या सामना करू शकत नाही.
तुमचा मुकाबला करू शकत नाही, त्या व्यक्तीकडे एकच मार्ग उरतो समोरासमोर मुकाबला करता येत नसेल तर ही व्यक्ती अशा तांत्रिक आणि मांत्रिका कडे जाते आणि त्यांना सांगते की अमुक अमुक व्यक्ती चे घर बरबाद झाल्या शिवाय मला चैन पडणार नाही. काय पैसे असतील ते दोघेही त्यांच्या आंतरिक तांत्रिक आत्म्याला आवाहन करतात. एक काम करायला आता त्यांना मोक्ष हवा आहे आता फक्त मोक्षप्राप्तीची इच्छा असते आणि काहीही करायला तयार असतात त्यांच्या बोलण्याला भुलून हे मृतात्मे आपल्या घरात प्रवेश करतात आणि आपल्याला त्रास देण्यास सुरुवात करतात.
ही गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत गोरगरिबांवर दलितांवर अन्याय करू नका. गरीब व्यक्ती आहेत आहेत. या ठिकाणी आहे जमीन खरेदी करताना त्याच्यामध्ये वाईट बाधा तर नाही ना त्याच्यावर घरांमध्ये वाईट शक्ती तर नाही ना कुठल्या वाईट शक्तीने प्रवेश केलेला नाही ना याची थोडी चौकशी करा. आत्मा हा सोबतच विकत घेणाऱ्या च्या घरी सुद्धा येत असतो. या वास्तू विकत घेत असतो,एखादी जमीन विकत घेतो तेव्हा मित्रांनो त्रास मालका सोबतच विकत घेणाऱ्या च्या घरी सुद्धा जातो. तो आत्मा आपल्या घरात येऊन आपल्याला नाहक त्रास देऊन त्यापासून विचार सोडून आत्तापर्यंत खूप मुश्किल होतो.
अनेक प्रकारचे तोटके सांगितले, उपाय सांगितले असतात.प्रत्यक्ष गुरुदेव दत्त मोराळे क्षेत्री प्रत्यक्ष कार्य करत आहेत. गाणगापूर अंतर जवळ आहे. हे अत्यंत पवित्र स्थान निर्माण झालेले आहे त्याच्याकडे जाऊन आपण आपले बाधा निराकरण करू शकता.तिसरी गोष्ट कधी कधी आपण खूप मेहनत करतो.प्रचंड कष्ट करतो आणि त्यातून पैसा उभा करतो. फकीर करोडपती बनतो व लकाचां राजा बनतो.
अनेकांना आपली प्रगती बघवत नाही आपल्या जवळच्याना ,आपल्या जवळचे मित्र त्यांना आपली प्रगती बघवत नाही.तोडावर गोड बोलतील असे विचार चालू असतात की हार आणि मनातल्या मनात असे म्हणत असतात.हा इतकी प्रगती करतो इतका पुढे जातोय. थांब तुझ्या पाठीमागे असं काही लावतो तू कशी प्रगती करतोय? कसा सुखी राहतो हेच हे मी पाहत होतो. जेव्हा तुमच्या कुटुंबाकडे पैसे असतात. तुम्ही खळखळून हसतात आनंदी आहात असे काही समोर आले ना वाटते. आनंद हा तुमच्या घरा मध्ये किती जल्लोष असतो मित्रांनो म्हणजे त्याची अनेक कारणे असू शकतात.
जेव्हा जेव्हा त्याचा अतिरेक होतो की तुम्ही आनंदात आहात, खूप श्रीमंत आहात असे लोकांना वाटू लागते तेव्हा लोक आपोआप तुमच्यावरती जळून जातात आणि मग या वृत्तीतूनच अशा तांत्रिक-मांत्रिक यांचा आधार घेतात. ही विनंती आहे तुमच्याकडे किती पैसा आहे लोकांना दाखवून प्रदर्शन करू नका. तुम्ही किती आनंदी आहात. किती सुखी आहात.आता सोशल मिडीयावर फोटो शेअर करतात, याचा अनेकांना त्रास होत असतो.
तरी थोड्याफार गोष्टी तुम्हाला सांगेल या तीन गोष्टी सांगितल्या आणि जर तीन चुका तुमच्याकडून घडलेले असतील तिथून पुढे करून घेऊ नका. मात्र काही गोष्टी घडलेले असतील तर लक्षात ठेवा त्यातून मुक्त होण्यासाठी आपण गुरु देव दत्तांना आपला हा त्रास एका दिवसात एका तासात नवे एका सेकंदा खूनही कमी वेळेमध्ये दत्तप्रभू लवकर दूर करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.