संक्रमण होताच शरीरात हा बदल होईल; लगेच करा हा साधा उपाय, शरीरातील संक्रमण,सर्दी खोकला कफ त्वरित गायब होईल.!

संक्रमण होताच शरीरात हा बदल होईल; लगेच करा हा साधा उपाय, शरीरातील संक्रमण,सर्दी खोकला कफ त्वरित गायब होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये संक्रमण झाल्यावर आपल्या शरीरामध्ये काही बदल पाहायला मिळतात परंतु या बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि अनेक संकटांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. छोट्या छोट्या लक्षणांकडे जरी आपण दुर्लक्ष केले तर गंभीर परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते म्हणूनच अशा वेळी जर आपल्या शरीरामध्ये संक्रमण झाले तर अशावेळी दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिले पाच दिवस आपल्याला काळजी घेणे गरजेचे आणि म्हणूनच अशा वेळी कोण कोणते आयुर्वेदिक उपचार करण्यात महत्त्वाचे आहे याबद्दल आज आपण लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

बहुतेक वेळा शरीरामध्ये संक्रमण झाल्यावर सर्दी खोकला ताप येतोच असे नाही तर अनेकदा आपल्याला अशक्तपणा, थकवा ,अंगामध्ये कनकण जाणवू लागते आणि यामुळे अनेकदा ताप सुद्धा येऊ लागतो. आपल्याला कोणतेही इन्फेक्शन झाले असल्यास ते डायरेक्ट आपल्या फुप्फुसे पर्यंत पोहोचत नाही.

आपल्या फुफ्फुसांत पर्यंत पोहोचण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात तर तुम्हाला सुद्धा अशी काही लक्षणे जाणवत असतील तर कोणतीही रिस्क न घेता आजच्या लेखामध्ये जे उपाय सांगितले आहेत ते उपाय तुम्हाला त्वरित करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराला संसर्गापासून बचाव करता येईल.

त्यातील पहिला उपाय म्हणजे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गरम कोमट पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे मीठ व हळद मिसळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरातून दोन ते तीन वेळा गुळण्या करायचे आहे ,असे केल्यामुळे जर तुमच्या घशांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या दिवसांमध्ये काही वेगळी लक्षणे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जाणवू लागले आहेत ते म्हणजे की आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे.

अशा वेळी घाबरून न जाता एक आयुर्वेदिक उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. बहुतेक वेळा आपले सर्व प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो, रक्ताचे प्रमाण कमी होऊन जाते आणि रक्ताचे प्रमाण शरीरातून कमी झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची लेवल सुद्धा अनेकदा कमी होते आणि यामुळे आपले फुप्फुस सुद्धा डॅमेज होण्याची शक्यता असते म्हणूनच आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी गुळवेल लागणार आहे.

गुळवेल आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे यामध्ये असणाऱ्या पोषक तत्व अँटीबॅक्टरियल ,अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजन वाढण्याचे प्रमाण ही गुळवेल करत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुळवेल चे काही तुकडे गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा सुद्धा आपण घेऊ शकतो त्याचबरोबर गुळवेल चा तुकडा चावून चावून खाल्ला तरी चालू शकतो.

त्याच बरोबर जर आपण गुळवेलची काही बारीक तुकडे करून जर त्या पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये एक चमचा मध मिसळला आणि हे मिश्रण दिवसभरातून दोन तास जरी पाहिले तर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता पूर्णपणे भरून निघणार आहे. श्वास घेण्यास त्रास होणार होत असेल तर तो त्रास सुद्धा पूर्णपणे दूर होणार आहे अशा प्रकारे जर आपल्या शरीरामध्ये संसर्ग निर्माण झाला असेल तर संसर्ग कमी करण्यासाठी गुळवेल आपल्याला मदत करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *