आयुष्यभर कधीच कॅल्शिअम कमी पडणार नाही; रोज फक्त २ चमचे हा पदार्थ खा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचे आधुनीक युग हे स्पर्धेचे युग आहे आणि मानव हा जगातील सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहे. प्रगतीच्या आंधळ्या दौडेत त्याचे त्याच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते तो फक्त पैसे कमावण्याच्या मागे पळत असतो मात्र जेव्हा शरीर थकते तेव्हा अनेक समस्या उद्भवतात. मित्रांनो कॅल्शियम हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपली हादे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते एवढेच आपल्याला माहित असते.
आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये 99% एवढे कॅल्शियम असते तर उरलेले 1% कॅल्शियम शरिरपासून मेंदू पर्यंत संदेश घेऊन जायचे कार्य करते. आपल्या शरीरातील सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. जर आपल्या शरीरात जर कॅल्शियम कमी पडत असेल तर ते आपल्या हाडांमधून घेतले जाते व आपली हाडे हळू हळू पोकळ व ठिसूळ हाऊ लागतात.
मित्रांनो आपल्याला शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे हे सुरवातीला कळत सुद्धा नाही पण मुलांची उंची वाढत नसेल थकवा येत असेल अथवा चक्कर येत असेल दातांना कीड लागत असेल तर त्याच्या शरीरात कॅल्शियमची कमी आहे हे अधोरेखित करता येते अश्या वेळी आपल्याला शरीरात कॅल्शियम वाढवण गरजेचे आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला आज कॅल्शियम वाढवणार एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे महत्वाचं म्हणजे हा एक घरगुती उपाय आहे. चला तर पाहूया नक्की काय आहे हा उपाय.?
मित्रांनो कॅल्शियम वाढवणारा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत ते पांढरे तीळ. आपण हे पांढरे तीळ हलक्या प्रमाणात भाजून घ्यायचे आहेत. तीळामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. शिवाय आयुर्वेदानुसार तीळ खाणे फायदेशीर मानले जाते. बाजारात पांढर्या, काळ्या व तांबड्या रंगाचे तीळ प्रमुख्याने मिळतात मात्र पांढर्या तीळांमध्ये जीवनसत्व ब देखील मुबलक असते.
जे आपली भूक वाढवते आणि अन्न पचनास मदत करते. तीळाचे आवर्जून सेवन करायला हवे करण तीळ शरीरात ऊर्जा प्रसारित करतात. तील भाजून घेतल्यानंतर ते थंड होण्यासाठी एक भांड्यात थंड होण्यास ठेवून द्यावेत. या नंतर आपल्याला आवश्यक आहे शुद्ध मध. मध वापरताना नेहमी शुद्ध आणि ताजा वापरावा. मधाचे देखील आपल्याला असंख्य असे फायदे होतात.
आपण दोन चमचे मध तीळांमध्ये टाकायचा आहे आणि हे दोन्ही पदार्थांना व्यवस्तीत मिश्रित करुन घ्यायचे आहेत. मित्रांनो हा उपाय तुम्ही बनवून एखाद्या काचेच्या बाटलीत साठवून ठेवू शकता आणि नंतर गरजेनुसार तो वापरु शकता. शिवाय हा उपाय अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत फायदेशीर आहे.
सर्दी-खोकला असल्यास तुम्ही हा उपाय करुन त्यातून मुक्त होवू शकता. मित्रांनो दररोज एक चमचा हे मिश्रण खाल्यास तुमच्या शरीराला हवी आहे तेवढी ऊर्जा आणि कॅल्शियमची प्राप्ती होते. कॅल्शियम ची कमी असणार्या व्यक्तीने सकाळ-दुपार-संध्याकाळ असे तीन चार दिवस हे मिश्रण खाल्यास कॅल्शियम ची कमी भरुन निघते. त्याच बरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोपा व घरगुती आहे सोबतच नैसर्गिक व निर्धोक सुद्धा याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.