या पानावर लिहा मनातील इच्छा; दोन दिवसातच पूर्ण होईल, चमत्कार स्वतः पहा.!

या पानावर लिहा मनातील इच्छा; दोन दिवसातच पूर्ण होईल, चमत्कार स्वतः पहा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी आपल्या मनात येते की आज काहीतरी चमत्कार व्हावा. आज एखादे काम पूर्ण व्हावे. अचानक आपल्याला लॉटरी लागावी असे तुमच्याही मनामध्ये येत असेल म्हणून आज आपण आपल्या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण प्रामुख्याने असा एक चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. त्या चमत्कारिक उपायामुळे आपल्या मनातील इच्छा लवकरच  पूर्ण होईल मग ही धना संबंध असेेल, वास्तु संबंधी असेल त्याचबरोबर मानसिक त्रास दूर होण्यास संबंधित सुद्धा असेल. या सर्व गोष्टींवर हा चमत्कारी उपाय आहे.

तुमच्या जीवनात चमत्कारच घडू शकतो. तुम्हाला तेजपत्ता माहिती असेल. या तेजपत्त्याचा वापर आपण मसाल्यामध्ये तसेच जेवण बनवण्यामध्ये करत असतो पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की ज्या तेजपत्ताच्या उपायामुळे आपल्या अनेक चमत्कारिक इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे कसे करायचे हे आज आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. पूर्ण विश्वासाने आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तेज पत्त्याचे पान लागणार आहे. आपल्या मनामध्ये ठीक सुप्त इच्छा आहे ती इच्छा आपल्याला तेजपत्ता वर लिहायचे आहे. तुम्ही इच्छा पेन-पेन्सिल व कशाने सुद्धा लिहू शकता.जर तुमची धन संबंधित इच्छा असेल तर तुम्ही या तेजपत्त्यावर धन व रुपये असे सुद्धा लिहू शकता तसेच नाण्याची चित्र काढू शकता किंवा एखादी रक्कम सुद्धा या पानावर लिहू शकता.

हे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या इच्छेच्या खालील तुमचे नाव सुद्धा लिहायचे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय जेव्हा आकाशामध्ये संपूर्ण चंद्र असेल तेव्हाच करायचा आहे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे तेज पत्त्याचे पान तुमच्या तळहातावर ठेवायचे आहे त्यानंतर या तळहातावर दुसरा तळहात ठेवायचा आहे आणि हात जोडायचे आहे त्यानंतर ती इच्छा पूर्ण झाली आहे असा विचार तुमच्या मनामध्ये आणायचा आहे.

आपली सकारात्मक ऊर्जा तुम्हाला या मध्ये टाकायचे आहे. असे कमीत कमी पाच मिनिटे तुम्हाला करायचे आहे. आपली इच्छा पूर्ण झाली आहे असा मनात विचार करायचा आहे आणि त्यानंतर ही तेजपत्ता ची पान आपल्याला जाळून टाकायचे आहे. हे पान जाळल्यानंतर त्याची राख जमा करून ठेवायचे आहे. आता या पानाची राख तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला ही राख टेरेसवर गेल्यावर फुंकर मारून मोकळ्या हवेत उडवायची आहे. हा उपाय केल्यानंतर तुमची मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. फक्त लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला फक्त पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. त्यादिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला शंभर टक्के लाभ होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *