ही फूले दिसताच करा असा वापर वापर; फायदे इतके की जाणून पाया खालची माती सरकुन जाईल.!

ही फूले दिसताच करा असा वापर वापर; फायदे इतके की जाणून पाया खालची माती सरकुन जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही वनस्पती सर्वांनी अनेकदा पाहिली असेल. या वनस्पतीला गुलाबी रंगाचे आकाराचे फुले येतात. मराठीमध्ये या वनस्पतीला गिरिपुष्प असे म्हणतात. काही भागांमध्ये या वनस्पतीला उंदीर मारी सुद्धा असे म्हणतात कारण की ही वनस्पती खाल्ल्याने उंदीर मरतात असे मानले जाते. या वनस्पतीचे फुले त्याचबरोबर पाने सुद्धा खूप आयुर्वेदिक आहेत.

या वनस्पतीच्या वापराने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल तर तो नष्ट होतो त्याच्यबरोबर अंगाला खाज येणे, फंगल इन्फेक्शन ,खरूज ,नायटा इत्यादी समस्येवर या वनस्पतीची फुलं रामबाण औषध ठरतात.ही खाज दूर करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची फुलं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याद्वारे आपल्याला आंघोळ करायची आहे.

हा उपाय आपल्याला दोन ते तीन दिवस करायचा आहे. या वनस्पती चे फुले आणि पाने जर वाळवून धान्यांमध्ये ठेवल्यास कोणत्याही प्रकारचे कीड आपल्याला धान्यामध्ये लागत नाही तसेच जेथे आपण धान्याची साठवण करत असतो अशा ठिकाणी उंदीर लागण्याची सुद्धा शक्यता असते म्हणूनच ही फुले आणि पाने आपल्याला मंदिर पासून संरक्षण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरतात.

या वनस्पतीच्या वासामुळे जे सरपटणारे प्राणी असतात ते आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही.या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनन्य असे महत्व आहे ,अशा पद्धतीने ही वनस्पती आपल्याला त्वचा रोगापासून संरक्षण तर देतेस त्याचबरोबर धान्याला कीड लागण्यापासून सुद्धा वाचत असते आणि हा अतिशय सोपा उपाय असल्यामुळे हि वाळलेली पाने व फुले टाकल्याने धान्याला कोणते दुष्परिणाम होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *