वाफ घेताना पाण्यात टाका हे पान; कफ, घसा ठीक होऊन ऑक्सिजन हि राहील नॉर्मल.!

वाफ घेताना पाण्यात टाका हे पान; कफ, घसा ठीक होऊन ऑक्सिजन हि राहील नॉर्मल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या बातम्या ऐकत आहेत. या बातमीनुसार काळजीसुद्धा करत आहेत. संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे आणि हा विषाणू संक्रमण वाढवण्यासाठी आपण अनेक औषधे उपचार सुद्धा करत आहोत परंतु अनेक वेळा घराबाहेर पडत असताना व घराबाहेर पडल्यानंतर अनेक व्यक्तींशी आपला संपर्क कळत नकळत येत असतो, अशा वेळी हा संसर्ग आपल्याला कधी होईल याची काही शक्यता बोलता येत नाही म्हणून आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपचार करत असतो.

घरगुती उपचारांचा आपल्याला अनेकदा फरक सुद्धा पडत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय घेऊन आलेलो आहोत.हा उपाय केल्याने तुम्हाला काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. छातीमध्ये कफ साचलेला आहे, तो वितळून जाणार आहे. सर्दी ,खोकला असेल तर तो दूर होऊन जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया या प्रभावी उपाय बद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ वापरायचे आहेत ते अतिशय घरगुती आणि निसर्गामध्ये महत्त्वाचे मानले गेले आहे तसेच हा उपाय करण्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आले घ्यायची आहे.

एक इंच आले घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करायचे आहे यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील जे काही वाईट घटक असतात ते निघून जाण्यास मदत होत असते त्यामध्ये खलब्बता मध्ये बारीक कुटून त्याची चांगली पेस्ट वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कडू लिंबाच्या पानांना सर्व आजारांवर रामबाण औषध असे म्हटले गेलेले आहे. कडू लिंबाच्या पानात मध्ये अँटिऑक्सिडंट व अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने आपल्या त्वचेवरील जे काही आजार असतात ,त्वचाविकार असतात ते पूर्णपणे दूर होऊन जाण्यास मदत होत असते त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते निघण्यासाठी सुद्धा मदत होतात.

हे दोन्ही पदार्थ आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पदार्थ पाण्यात टाकून झाल्यानंतर एका कपड्याच्या सहाय्याने झाकून आपल्याला गरम गरम वाफ घ्यायची आहे. ही वाफ आपल्याला दिवसभरातून दोन वेळा दहा दहा ते पंधरा मिनिटे घ्यायची आहे. असे जर आपण नियमितपणे केले तर आपल्याला कोणताच आजार होणार नाही त्याचबरोबर कोणता संक्रमण सुद्धा होणार नाही.

हा उपचार केल्याने तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर ती सर्दी मोकळी होणार आहे. छातीमध्ये कफ साचलेला आहे तो वितळून जाणार आहे आणि श्वास संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे, असा हा घरगुती साधा पण एवढं प्रभावी उपचार अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *