शरीरातील थकवा कमजोरी चुटकीत गायब; अपचन, पोट साफ न होणे, या काळात वाढलेलं वजन होईल झटपट कमी.!

शरीरातील थकवा कमजोरी चुटकीत गायब; अपचन, पोट साफ न होणे, या काळात वाढलेलं वजन होईल झटपट कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुतेक वेळा धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना शारीरिक थकवा निर्माण होत असतो.पोटाच्या अनेक समस्या निर्माण होत असतात त्याचबरोबर आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार पद्धती व त्याची ठरलेली वेळ अनेकदा वेळेवर जेवण करत नसल्यामुळे सुद्धा पचन लवकर होत नाही परिणामी आपली पचन संस्था बिघडून जाते आणि यामुळे अनेकदा आपले पोट साफ होत नाही यामुळे ऍसिडिटी होते.

त्याचबरोबर सध्या प्रत्येक जण वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे एकाच ठिकाणी तासन्तास बसून अनेकांच्या शरीरामध्ये लठ्ठपणा निर्माण झालेला आहे आणि हा करण्यासाठी सुद्धा अनेक जण वेगवेगळे उपाय करत आहे परंतु काही केल्या त्या उपायांचा फारसा काही फरक जाणवत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शहरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा याबद्दल..

थकवा हा प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो. एक दीर्घकालीन थकवा असतो तर एक काही काळ असणारा थकवा असतो. बहुतेक वेळा आपण आजारी असतो तेव्हा सुद्धा थकवा जाणवत असतो. अनेकदा औषध वारंवार सेवन करत असल्यामुळे सुद्धा तोंडाला चव येत नाही त्यामुळे अन्न खायला होत नाही, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा थकवा निर्माण होत असतो. म्हणूनच हा थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी आज आपण एक उपाय करणार आहोत.

हा उपाय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या चे पदार्थ लागणार आहे ते आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जाणार आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला घटक म्हणजे शहाजिरे. शहाजिरे हे साधे जिरं पेक्षा आकाराने वेगळे असतात त्याचबरोबर या दोघांमधील औषधी गुणधर्म सुविधा वेगळ्या असतात शहाजिरे आपल्याला मसाल्याचे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊन जातात त्याचबरोबर आपण खडा मसाला घेतो त्या मसाल्यामध्ये शहाजिरे उपलब्ध असतात.

शहाजिरे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जर आपल्याला अपचनाची समस्या असेल ,ऍसिडिटी असेल पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशा वेळी शहाजिरे महत्त्वाची भूमिका बजावतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शहाजिरे ची पावडर करायची आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे. कोमट पाणी सध्याच्या दिवसांमध्ये पिणे अत्यंत गरजेचे आहे.

जर आपल्या शरीरामध्ये व घशामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग दूर करण्यासाठी कोमट पाणी अत्यंत उपयुक्त ठरते त्यानंतर एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा शहाजिरे ची पावडर टाकायची आहे व त्यानंतर अर्धा लिंबूचा रस आपल्याला लागणार आहे. लिंबू मध्ये भरपूर प्रमाणात मध्ये अम्ल उपलब्ध असते आणि त्याच बरोबर विटामिन सी सुद्धा उपयुक्त असते.

सध्याच्या परिस्थितीमध्ये शरीराला विटामिन सी अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपल्याला अर्धा लिंबू हा उपाय करण्यासाठी लागणार आहे.आता शहाजिरे पावडर टाकलेल्या एक ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एक जीव करायचे आहे. दिवसभरातून एकदा जरी आपण हे मिश्रण प्यायले तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

हा उपाय आपल्याला फक्त तीन दिवस करायचा आहे, ज्या व्यक्तींना ऍसिडिटी, पोटाच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या व्यक्तींनी हा उपाय फक्त तीन दिवस करायचा आहे त्याच बरोबर ज्या व्यक्तींना अति लठ्ठपणाची समस्या आहे पोटावरची चरबी कमी होत नाही अशा व्यक्तींनी हा उपाय 21 दिवस करायचा आहे ,अशा पद्धतीने जर हा उपाय केला तर पोटावरील चरबी पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे त्याच बरोबर ऍसिडिटी बद्धकोष्टता यासारख्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा प्राप्त होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *