घराच्या दरवाजा जवळ ठेवा ही 1 वस्तू; घरातून गरिबी कायमची निघून जाईल.!

घराच्या दरवाजा जवळ ठेवा ही 1 वस्तू; घरातून गरिबी कायमची निघून जाईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये प्रचंड गरिबी असते सोबतच रोगराई असते, कुणी ना कुणीतरी आजारी पडलेले असते, त्यांच्या आजारपणात संपूर्ण पैसा खर्च होतो. आपण कोणतेही कार्य करायला गेलो की त्या कार्यामध्ये अपयश येते. यश मिळतच नाही आणि सातत्याने या गोष्टी होत असतात.

आमचे वडील ,आमचे आजोबा ,पणजोबा अगदी आमच्या घरात दारिद्र्य चालत आलेले आणि आज सुद्धा हा गरिबीचा शाप भोगत आहोत आमच्या वरती माता लक्ष्मी चा कृपाशीर्वाद कधी बरसेल ,लक्ष्मी कशी प्रसन्न होईल, अशा प्रकारच्या विविध समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आपल्या घरातली रोगराई ,आपल्या घरातली दैन्यावस्था, गरिबी, दारिद्र्य, दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये आहे या सर्वांवर चा रामबाण तोडगा आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

कोणतेही कार्य असो कोणतेही कार्य त्यातून लक्ष्मी प्राप्त करायचे असेल तर आपण परिश्रम कष्ट करायला हवेत सोबतच हा उपाय सुद्धा करून भाग्य आपले उजळेल. लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि घरात सुख समृद्धी आरोग्य नांदणारा हा उपाय आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या दारासमोर एखादा भिकारी येईल त्याला अन्नदान करा. तुम्ही पैसे द्याल तर त्यासोबतच अन्नदान करा.

अन्नदान सारखे कोणतेच दुसरे पुण्य नाही कारण अन्न ग्रहण करणारा मनुष्य असतो तो अन्नग्रहण केल्याने संतुष्ट बनतो.त्याचा आत्मा तृप्त होतो आणि मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला लागतात. आपल्या कुटुंबा मध्ये आपण कोणत्याही काळामध्ये जे काही पापकर्म केले असतील ते धुऊन काढायचे असेल तर पाप कर्मातून मुक्त व्हायचे असेल तर हा सर्वोत्तम मार्ग आहे.

ही गोष्ट तुमच्या सोबतच दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती दोन्ही बाजूला उजव्या किंवा डाव्या बाजूला संध्याकाळी होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. दररोज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचे दिवे लावायला हवे किंवा एका बाजूला दररोज लावा. दिवा लावल्यानंतर जे तेल उरणार आहे नंतर उरलेले हे तेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाकायचे आहे.

असे केल्याने घरात धनाची वाढ होते. घरात पैसा वाढू लागतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे या पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी जे मुळे असतात त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मागे वळून न पाहता तसेच घरी या असे केल्याने प्रचंड गतीने पैसा आपल्या घरात येऊ लागतो. पिंपळाच्या वृक्षाचे हिंदू धर्मशास्त्रात फार मोठा महात्मे सांगितलेले आहे.

सर्व देवी-देवतांचा पिंपळ वृक्षात वास आहे. संपूर्ण जग पालन-पोषण भगवान श्रीहरी विष्णू करतात त्यांचा वास या पिंपळाच्या वृक्षात असतो असे मानले जाते आणि म्हणूनच धनलाभ होण्यासाठी, आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी उपाय खूप जास्त मदत करतो. हे सर्व उपाय आपल्याला अगदी मनापासून करायचे आहे. या गोष्टीतून तुम्हाला नक्की पैसा प्राप्त होईल.हे छोटे-छोटे उपाय केल्याने पैसा आपल्याकडे येऊ लागतो आणि त्यानंतर तुमच्या घरात माता लक्ष्मी चा प्रवेश होईल.माता लक्ष्मी यांना आपल्या घरात तिला स्थिर करण्यासाठी आणि आकस्मिक खर्च होत असेल असे वाटत असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नेहमी करा यामुळे नको तो खर्च होणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *