भयंकर पित्त आणि ल घवीची होणारी जळजळ यापासून त्रस्त असाल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा..!

भयंकर पित्त आणि ल घवीची होणारी जळजळ यापासून त्रस्त असाल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार यामुळे अनेकदा या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो म्हणूनच आपल्याला अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणजेच की पित्त निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. होय, जास्त काळ उन्हात काम करणे तसेच अन्य घटनांमुळे उन्हात फिरणे यामुळे पित्त वाढते आणि डोकेदुखी व ल घवीची जळजळ प्रामुख्याने

जाणवते, अशा स्थितीमध्ये जीव कासावीस होऊन जातो. नेमकं काय करावे  हे आपणास कळत नाही परंतु चिंता करणे सोडून द्या. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशीच काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, यामुळे तुम्हाला पित्त  सारख्या समस्या पासून लवकरच मुक्तता मिळेल. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

बहुतेक वेळा बदललेल्या वातावरणामुळे अनेकदा ऋतूमध्ये बदल होत असतो आणि अचानक बदललेल्या वातावरणामुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.  ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने आपल्या शरीराला त्रास होतो यालाच ऊन लागणे असे सुद्धा म्हणतात. यामुळे ल घवीच्या ठिकाणी जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

ल घवीची जळजळ थांबवण्यासाठी करा पुढील उपाय:-

या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला अनंतमूळ पावडरचा वापर करायचा आहे . ही वनस्पती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये ही वनस्पतीची पावडर सहज उपलब्ध होते. या वनस्पतीमध्ये शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करण्याचे तसेच मूत्रनलिकेतील अडथळे दूर करण्याचे सामर्थ यात असते.

ल घवीची जळजळ, ल घवी थांबत – थांबत होणे, मूत्र नलिकेमध्ये इन्फेक्शन तसेच अडथळा निर्माण होणे. या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्गंधी वास येणे यापासून मुक्तता मिळवण्याचे कार्य ही वनस्पती करते.  तुम्हाला किडनीमध्ये स्टोन असेल तर तो स्टोन बाहेर फेकून देण्याची  क्षमता या अनंतमुळ औषधी वनस्पतीमध्ये आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा अनंतमूळ पावडर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला  अर्धा चमचा जिरेपूड घ्यायची आहे. जिरेपूड हे अन्नपचनासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते  त्यानंतर आपल्याला एक चमचा खडीसाखर वापरायचे आहे मग एका भांड्यामध्ये पाणी टाकून हे तिन्ही पदार्थ मिसळायचे आहेत. मंद आचेवर हे मिश्रणाचे पाणी उकळून घ्या त्यानंतर उकळलेले पाणी गाळणी द्वारे गाळून एका कपात टाका आणि काढा म्हणून या मिश्रणाला प्या.

हा उपाय तुम्हाला जेवल्यानंतर दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे ,असे सातत्याने पाच दिवस हा उपचार केल्याने पित्ताचा त्रास नाहीसा होईल आणि तुम्हाला या समस्येपासून लवकर आराम मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *