फक्त “हे” पान खा आणि मुतखडा दूर करा; जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे जादूई फायदे.!

फक्त “हे” पान खा आणि मुतखडा दूर करा; जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे जादूई फायदे.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे. या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर या वनस्पतीच्या पानापासून त्याचे झाड तयार होते हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे. या वनस्पतीला पानफुटी असे म्हणतात.या वनस्पतीला विविध भागानुसार वेगवेगळे नाव सुद्धा आहे.

काही जण पत्री पान असे म्हणतात तर काही जण वेगवेगळ्या नावाने ओळखतात. या वनस्पतीच्या अंगी असणारे अनेक औषधी गुणधर्मामुळे त्याचा वापर अनेक वेळा केला जातो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या पानाबद्दल महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घ्याव्यात याबद्दल.

ज्या व्यक्तींना मुतखडा झालेला आहे, लघवी करण्यास त्रास होतो. लघवी करण्यास जळजळ होते, पित्ताशयाचे खडे झाले असेल अशावेळी या पानांचा रस आणि दोन चमचा मध मिसळून प्यायल्याने कितीही मोठा मुतखड्याचा खडा असेल तर तो वितळण्यास मदत होतो. अनेकांना अन्नपचन व्यवस्थित न होण्याची समस्या उद्भवते पोट साफ होत नाही, पोटामध्ये गॅस तयार होतो, खाल्लेलं जिरत नाही अशा वेळी आपण जर पानफुटी चे काही पाने व गूळ सकाळी उपाशीपोटी चावून चावून खाल्ला तर आपल्या पोटा संदर्भातील ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. त्या पानाच्या उपायामुळे आपला मुळव्याध सुद्धा पूर्णपणे बरा होतो.

अनेकांना डोकेदुखीची समस्या असते अशा वेळी जर आपण या पानांचा पेस्ट तयार करून आपल्या कपाळाला लावली तर डोकेदुखी काही वेळातच शांत होऊन जाते. या पानामध्ये गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात. जर आपल्याला दात दुखी चे समस्या असेल तर अशावेळी सुद्धा ही पाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

जर आपला ताप उतरत नसेल तर अशावेळी आपण या पानांचा रस प्यायल्याने आपल्या ताप उतरून जातो. आपल्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल नियंत्रणामध्ये ठेवण्याची शक्ती असते. ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा व्यक्तीने जर या पानांचा रस नियमितपणे सेवन केला तर त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते त्याचबरोबर या वनस्पतीच्या अंगी असणारे औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

पानफुटी च्या पाण्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते पूर्णपणे निघून जातात त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा ही पानं लाभदायक ठरतात. या पानाचा उपयोग केल्याने आपले डोळे सुद्धा चांगले राहतात त्याचबरोबर आपल्याला हृदयरोगाचा विकार सुद्धा उद्भवत नाही अशा पद्धतीने बहुगुणी व लाभदायक असणारी ही वनस्पती आपल्या घरी जरूर लावावी कारण की या वनस्पतीमुळे आपल्या शरीरातील दहापेक्षा अधिक आजार पूर्णपणे बरे होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *