५ मिनिटे ही वस्तू हातात ठेवा नष्ट होतील सर्व नकारात्मक विचार….

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही मिठाचे अनेक उपाय पहिले असतील. पण आज आपण मिठाचा असा एक उपाय पाहणार आहोत जो लगेचच परिणाम दाखवतो. मित्रांनो आजकालच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजन मानसिक तणावात जगत आहे. यामुळे कुठलेही काम करण्यात आपलं मन लागत नाही.

मन उदास राहते किंवा सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार येत राहतात. कधीकधी असे वाटते कि आपल्यात नकारात्मक विचार वाढले आहेत. यापासून सुटण्याचा एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय आपल्याला सोमवार, बुधवार किंवा शुक्रवार या कुठल्याही एका दिवशी सुरु करायचा आहे. आणि पुढे सतत ३ दिवस हा उपाय करत राहायचा आहे.

म्हणजेच जर तुम्ही हा उपाय सोमवारी सुरु करत असाल तर सोमवार मंगळवार बुधवार असे ३ दिवस करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे. डोळे बंद करून आपल्या देवतेला प्रणाम करून असे ध्यान करावे कि आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या हातातील मिठामध्ये विसर्जित होत आहे.

५ मिनिटानंतर हे मीठ वॉशबेसिन किंवा बाथरूम मध्ये टाकून द्यायचे आहे. हा अद्भुत प्रयोग तुम्हाला ३ दिवस करायचा आहे. या उपायाने तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार दूर होतील. मन प्रसन्न राहील तसेच प्रत्येक व्यक्तीने महिन्यातून एकदा हा प्रयोग नक्की करावा. हा उपाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.

मन प्रसन्न राहिल्यामुळे तुमच्या हातातील प्रत्येक काम यशस्वी होईल. तर मित्रांनो तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *