जेवणासोबत वर्षातून 1 वेळ खा; कसलाही पदार्थ पचुन जाईल, पोट 2 मिनीटांतच होईल साफ.!

जेवणासोबत वर्षातून 1 वेळ खा; कसलाही पदार्थ पचुन जाईल, पोट 2 मिनीटांतच होईल साफ.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  वर्षभरातून ही एक भाजी खा आणि तुमच्या पोटाच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे दूर करा. दैनंदिन जीवनामध्ये बदललेली जीवनशैली बदललेले वातावरण यामुळे अनेकदा आपल्याला पोट साफ न होण्याची समस्या निर्माण होत असते आणि अनेकदा आपण औषध उपचार सुद्धा करत असतो.

पण प्रत्येक वेळी काही फरक आपल्याला जाणवत नाही अशावेळी आपण आज या लेखांमध्ये आयुर्वेदिक शास्त्रातला व आपल्या आजूबाजूला सहज करता येणारा असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक भाजी फक्त वर्षभरातून एकदा खायची आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचे पोट साफ होणार आहे.

अनेक व्यक्तींना पोट साफ न होणे पोटामध्ये गॅस होणे, पोटामध्ये चमक निर्माण होणे यासारखे समस्या सारख्या उद्भवत असतात. अनेकांना मुळव्याध सारख्या समस्या सुद्धा निर्माण होऊ लागतात. म्हणूनच या भाज्या सेवन केल्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी उद्भवत नाही. अनेकांना शरीरामध्ये उष्णता वाढण्याचे प्रमाण जाणवू लागते या उष्णतेमुळे अनेक व्याधी सुद्धा उद्भवू शकतात आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ही भाजी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

ही भाजी नेमकी कोणती आहे? या भाजीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा? या सर्व बद्दल आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.. ही वनस्पती आहेत या वनस्पतीला पिवळा रंगाची फुलं असतात आणि ही वनस्पती महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सहज उपलब्ध होते.

या वनस्पतीला वाहवा किंवा बायळी असे सुद्धा म्हणतात. प्रादेशिक क्षेत्रानुसार या भाजीला वेगवेगळे नाव सुद्धा प्राप्त झालेले आहेत. या वनस्पतीला शेंगा असतात त्या शेंगा मुळव्याधासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या वनस्पतीची पिवळसर फुलं आहेत ती धुवून घ्यायची आहेत.

आणि एका पतेला मध्ये पाणी टाकून ही पाने स्वच्छ चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायची आहेत त्या नंतर जिरे, मीठ, तिखट मसाला टाकून आपण ज्या पद्धतीने भाजी बनवतो त्या पद्धतीने भाजी बनवायची आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय आपल्याला वर्षभरातून एकदा करायचा आहे.

तीन-चार दिवस ही भाजी सातत्याने खाल्ल्यानंतर आपल्याला पोटा संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर जर तुम्हाला उष्णता व मुळव्याध असेल त्या सगळ्या समस्या सुद्धा या भाजीच्या सेवनाने दूर होणार आहेत म्हणूनच हा उपाय अगदी घरगुती असल्याने तसेच हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. ही भाजी आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनवली जाते आणि ही भाजी या दिवसांमध्ये उपलब्ध होते म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *