फक्त ४ वेळा दुधासोबत खसखस खाल्ल्याने कंबरदुखी, संधिवातपासून मिळेल कायमची मुक्ती.!

फक्त ४ वेळा दुधासोबत खसखस खाल्ल्याने कंबरदुखी, संधिवातपासून मिळेल कायमची मुक्ती.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदललेल्या वातावरणामुळे तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे सुद्धा आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम जाणवू लागतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेक जण आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा चुकवत असतो. वेळेवर जेवत नाही, वेळेवर काम करत नाही, वेळेवर झोपत नाही त्यामुळे याचा आपल्या शरीरावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम जाणवू लागतो आणि अनेक आजार सुद्धा आपल्याला होऊ लागतात.

या आजारांवर आपल्यावर मात करू द्यायची नसेल तर आयुर्वेदिक शास्त्रातील काही छोटेमोठे उपाय करणे अत्यंत गरजेचे आहेत म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. दिवसभराच्या धावपळीमुळे किंवा कामाच्या ताणतणावामुळे अनेकांना झोप लागत नाही. निद्रानाशाचा आजार होतो, अशक्तपणा, ऍसिडिटी, पित्त, थकवा जाणवणे यासारख्या आणि समस्या निर्माण होत असतात म्हणूनच या समस्येवर रामबाण औषध ठरत असते ती म्हणजे खसखस टाकलेली दूध.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खसखस ला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. खसखस मध्ये ओमेगा थ्री ,ओमेगा सिक्स , फॅटी ऍसिड , पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम त्याचबरोबर अनेक विटामिन सुद्धा उपलब्ध असतात. या सगळ्या गुणधर्मामुळे आपले शरीर अतिशय मजबूत राहते त्याचबरोबरच दुधामध्ये खसखस टाकून प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे ती उष्णता नियंत्रणात राहते जेणेकरून बाहेरची वातावरण आहे व शरीराचे आतील वातावरण आहे यांच्यामध्ये ताळमेळ राहता यावे याकरता खसखस दूध महत्त्वाची भूमिका बजावत असते.

थंडीच्या दिवसांमध्ये खसखस टाकले दूध प्यायल्याने सर्दी-खोकला-ताप आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात परंतु अजून काही कमी होत नाही अशा वेळी आपण खसखस टाकलेले दूध जर प्यायले तर आपले वजन नियंत्रणात राहते.

खसखस मुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत नाही हे चांगले कोलेस्ट्रॉल निर्माण होते यामुळे अतिरिक्त चरबी सुद्धा येत नाही. खसखस मध्ये असणारे ओमेगा घटक आपले शरीरातील चरबी नियंत्रणामध्ये आणते त्याचबरोबर अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी ,मानदुखी ,संधिवात यासारख्या समस्या उद्भवत असतात यासारख्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा दूध टाकलेले खसखस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते कारण की दूध असल्यामुळे यात भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते आणि कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्याचे कार्य करते.

अनेकांना कामाच्या प्रेशरमुळे झोप लागत नाही , नेहमी ताणतणाव मध्ये असतात अशा वेळी जर आपण खसखस टाकलेले दूध एक ग्लासभर राहिले तर निद्रानाशाची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते व त्याचबरोबर आपल्या शरीराला आराम सुद्धा प्राप्त होतो म्हणूनच आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खसखस टाकले दूध दिवसभरातून एकदा अवश्य प्यायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *