सकाळी सकळी घराचा मुख्य दरवाजा उघडताच करा हे १ काम; रोडपती सुद्धा होईल करोडपती.!

सकाळी सकळी घराचा मुख्य दरवाजा उघडताच करा हे १ काम; रोडपती सुद्धा होईल करोडपती.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर घरातल्या महिलांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उघडल्यानंतर हे काम नक्की करा. हि एक सवय लावा. आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. माता लक्ष्मीची कृपा होईल. घरातील वाद विवाद भांडणे संपतील, आरोग्य चांगलं राहतील आणि तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्यातून पैसा येईल आर्थिक भरभराट होईल आणि आपल्या घराची बरकत होण्यापासून कोणीही रोखणार नाही.

त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती त्रास देत असेल ते देखील या उपायाने दूर होईल. वास्तुशास्त्रात आपल्या मुख्य घराचे खूप मोठं शास्त्र आहे.आपल्या घरातील मुख्य दरवाजा मोठा असावा. त्याला दोन कवाड असावी आणि तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याच प्रमाणे आपल्या मुख्य दरवाज्यातून माता लक्ष्मी प्रवेश करत असते.

आपल्या घराचा मुख्य दरवाजा ची दिशा योग्य ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं असते. घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येण्यासाठी त्याचप्रमाणे सकाळी महिलांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे तुम्ही पाऊल ठेवतात त्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे त्यावर जल , पाणी अवश्य शिंपडा. जर तुमच्या घरामध्ये गंगाजल ठेवले असेल तेही शिंपडले तरीही चालेल त्याच प्रमाणे जर कोणी तीर्थक्षेत्रे वर गंगेवर गेले असेल तर त्या ठिकाणाहून गंगाजल तुम्ही तुमच्या घरी घेऊन या ते शुभ आणि अपवित्र मानलं जाते.

अशा छोट्या-छोट्या देवस्थाने वर सुद्धा गंगाजल मिळते. सकाळी लवकर उठून आपल्या उंबरठ्यावर शिंपडावे आणि ते शिंपडलेलेे यांच्या आधी ते गंगाजल देवाच्या तांब्या मध्ये घ्या. गंगाजल नसेल तर आपण अगदी साधं पाणी सुद्धा वापरू शकतो. हा छोटासा उपाय आपल्या घरामध्ये पावित्र्य टिकवून ठेवतो. आपली वास्तू पवित्र करतो.

आपल्या वास्तूमध्ये सुखसमृद्धीचा प्रवेश होतो त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर काही महिला फरशी पुसतात ,अंगण झाडतात, घर स्वच्छ करतात ते सगळं करण्याच्या आधी घरांमध्ये पाणी शिंपडावे अंगणामध्ये सुद्धा पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडलोट करा, झाडू मारा, घर स्वच्छ करा. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यावर वाईट शक्तींचा वापर करतात त्यांना आपले चांगले झालेले पटत नसल्यामुळे अनेक प्रकार ते करत असतात. अनेक तोटके करत असतात.

आपल्या वास्तूवर अंगणात त्याचप्रमाणे हा उपाय सकाळी घर जाण्याआधी पाणी शिंपडून घ्यावे त्यानंतर कितीही मोठी बाधा कितीही मोठे संकट असले तरीही या छोट्याशा उपायाने प्रभाव समाप्त होतो . जर तुम्हाला रोज करणे शक्य होत नसेल तर शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी हा उपाय नक्की करावा.

त्याचप्रमाणे घरामध्ये फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये एक चमचा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ घेऊन त्या पाण्यामध्ये टाकून आपण आपली फरशी पुसत चला परंतु हा उपाय गुरुवारी करायचें नाही गुरुवार सोडून इतर वारी ला मीठ टाकून फरशी पुसत चला आणि त्याच बरोबर थोडीशी हळद देखील त्या पाण्या मध्ये टाकू शकता. घरातील मोठ्यात मोठी संकटे बाधा नष्ट होतात. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरू मजबूत होतो. धनप्राप्तीचे नवनवीन योग प्राप्त होतात.

तुमच्याकडे धनप्राप्त पैसा येऊ लागतो.जो आपला मुख्य दरवाजा आहे त्यास सोमवारचा दिवस आणि गुरुवारचा दिवस सोमवार आला की आंब्याच्या पानाचे तोरण घराला लावा.यामुळे आपल्या घरातील लोकांचं आरोग्य सुधारते आणि आरोग्य चांगले राहते आणि गुरुवार आला तर अशोकाचं पानांचे तोरण आपल्या आपल्या मुख्य दरवाजाला लावा यामुळे धन प्राप्ती होते.

जे तोरण सोमवारी लावले ते गुरुवारी बदलायचे गुरुवारी तोरण लावले ते सोमवारी बदला. बदली केल्यानंतर ते कोणत्याही पशुपक्ष्यांना व गाईंना खाऊ घालू शकतात. नसेल तर कचरा मध्ये टाकले तरीही चालेल जर ते लावल्यानंतर त्याची पाने जर बराच दिवस सुकत असतील तर ते एका ठिकाणी ठेवू नका त्याने निगेटिव्हिटी होते.त्याच बरोबर घरा समोर रांगोळी सुद्धा काढा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घरातील सदस्य यांना चांगले मानसिक आरोग्य लाभते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *