तुमच्या घरात असतील या वस्तू तर १०००% होणार भिकारी..! पहा तुमच्या घरात आहेत का.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शास्त्राप्रमाणे या गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही. याचा अर्थ पैसा तुमच्या घरामध्ये राहणार नाही आणि अशा गरिबीमधून गरिबी हटणार नाही. तर भिकारी होण्याची वेळ अशा घरावर येत असते असं शास्त्र म्हणतं. तर चला जाणून घेऊया नेमक्या कोणत्या आहेत त्या गोष्टी.

जर तुमच्या घरामध्ये जाळ्या असतील, तुमचं घर किती जरी स्वछ असलं परंतु तुमच्या घरामध्ये कोळ्यांच्या जाळ्या असतील तर या अशुभ मानल्या जातात. ज्या ठिकाणी जाळ्या असतात त्या ठिकाणी असुरी निवास असतो असे म्हणतात. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे, कोणत्या कोपऱ्यात वगैरे जाळ्या असतील तर घर स्वच्छ करताना त्या व्यवस्थित काढून बाहेर फेकल्या पाहिजेत.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरी गोष्ट असते ती म्हणजे स्वच्छता नसणे. असं म्हणतात ज्या ठिकाणी स्वच्छता नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी क्षणभर सुद्धा थांबत नाही. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी अतिशय शुभ वेळ घरामध्ये असते. अशामध्ये शुभ शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात, आणि अशामध्ये तुमच्या घरामध्ये भांडण होत असतील, उगाचच काही कारण नसताना वादविवाद होत असतील तर अशाही घरामध्ये माता लक्ष्मी क्षणभर सुद्धा थांबत नाही.

तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल ज्या घरामध्ये सतत भांडण असतात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच थांबत नाही. ती घरे नेहमी गरीबच राहतात. तर मित्रांनो हे होत त्यामागचं कारण.  त्याचबरोबर दुसरं कारण आहे ते म्हणजे तुमच्या देवघरात मुर्त्या असतील, फोटो असतील त्यांची जर स्वच्छता राखत नसाल, त्या जर व्यवस्थित तुम्ही पुसत नसाल, घरात देवरा असून जर तुम्ही त्याची देवपूजा करत असाल तर अशा लोकांनी घरात देवरा ठेवायचीच काही गरज नाही.

कारण ज्याची तुम्हाला निगा राखता येत नाही, त्या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या तर त्याचे तोटे सुद्धा तुम्हाला सहन करावे लागतात. मग अशा ठिकाणी लक्ष्मी  क्षणभर सुद्धा थांबणार नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये जे काही फुटके फोटो असतील किंवा मुर्त्या असतील त्या तुम्हाला पाण्यात विसर्जित करायच्या आहेत. आणि दररोज दिवसातून किमान एक वेळ तरी देवपूजा झालीच पाहिजे. आणि सकाळी किंवा संध्याकाळी होणारी भांडण बंद झाली पाहिजेत तरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकेल असं शास्त्र म्हणतं.

तर मित्रांनो या होत्या सर्वसामान्य बाबी आणि गोष्टी. पूर्वजांनी सांगितलेल्या तसेच अनेक ग्रंथांमधून सांगितलेल्या या सर्व गोष्टी आहेत, या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आम्हाला आशा आहे तुम्हाला हि माहिती नाक्कीचह आवडली असणार. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *