गॅस जवळ चुकूनही ठेऊ नका या ५ वस्तू; नाहीतर घर होईल कायमचे बरबाद.!

गॅस जवळ चुकूनही ठेऊ नका या ५ वस्तू; नाहीतर घर होईल कायमचे बरबाद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरात स्वयंपाक घरात अनेक वस्तू असतात. होय मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे चूल व गैस आणि या दोन्ही ठिकानी माता अन्नपूर्णा वास करते. म्हणून काही गोष्टी आपण या चुली अथवा गैस शेजारी ठेवू नये नाही तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. या काही गोष्टी जर आपण गैस अथवा चुलीच्या शेजारी ठेवल्यात तर आर्थिक हानि तर होतेच सोबतच कुटुंबात देखील मतभेत वाढून भांडण होवून घर फुटू शकते या वस्तू जरी नकळत ठेवल्या गेल्या तर अन्नपूर्णा देवी नाराज तुमच्या वर तिचा प्रकोप बरसवू शकते. म्हणून या गोष्टी तुमच्या स्वयंपाक घरातील चूल व गैस पासून लांब ठेवा. या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो आपल्या घरातील गैस जवळ माता अन्नपुर्णा वास करते. ज्या घरात माता अन्नपूर्णा आनंदित असते त्या घराची भरभराट नक्की होते सोबतच माता लक्ष्मीचा आशिर्वाद देखील तुम्हाला लाभतो व तुमच्या घरात कधीच पैशांचा तुटवडा पडत नाही. म्हणूनच माता अन्नपूर्णा हिला नेहमी आनंदित ठेवा. घरातील मोठ्या महिलेने स्वयंपाक घरात पाऊल ठेवण्या आधी स्वच्छ अंघोळ करावी सकाळी उठल्या उठल्या कधीच लगेच गैस अथवा चुलीला हात लावू नये.

सोबतच तुमच्या गैसच्या शेजारी मीठ, मोहरी, तूप अश्या गोष्टी ठेवाव्यात अश्याने तुमच्या घरात नेहमी पैसा येत राहिल. या तीन गोष्टी शुक्राची दिशा नीट व व्यासात करतात व या मुळे तुमच्यावर धन लाभ होवू लागतो शुक्र ग्रह हा धन राशी चा ग्रह आहे म्हणून जर तो आपल्या वर खुश असेल तर आपल्या वर माता लक्ष्मीची कृपा झालीच म्हणून समज. सोबतच आपल्या गैस अथवा चुली शेजारी कधीच पाण्याचे पात्र कधी ठेवू नये. जिथे पाणी व आग एकत्र येते तिथे नेहमी पैशाचा नाश होतो. सोबतच पैसा व्यर्थ वाया जातो. आपल्या अंगावर कर्ज वाढू लागते. अश्या अनेक आर्थिक आपत्ती आपल्यावर येण्यास सुरवात होते. म्हणूनच मित्रांनो आपल्या घरातील गैस अथवा चुलीच्या बाजूला कधीच पाणी ठेवू नये.

मित्रांनो सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातील गैस व चुलीच्या बाजूला कधी ही तेल ठेवू नये. होय मित्रांनो तेल हे पैसा घटवते जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते नेहमी वाढत जाईल. पैसा घरात राहणार नाही त्याला फाटे फुटून तो घरा बाहेर जात राहिल. सोबतच तुमच्या घरात नेहमी अशांती पसरत राहिल. नेहमी मतभेद व भांडण तंटे तुम्हाला घरात पहायला मिळतील. कोणी ना कोणी नेहमी आजारी पडत राहिल.

सोबतच सगळ्या क्षेत्रात तुम्हाला कधीच यश प्राप्ती होणार नाही. त्याच बरोबर तुम्ही उरलेल रात्रीचे अन्न हे तसेच चुली जवळ अथवा गैस जवळ ठेवू नये असे केल्यास माता अन्नपूर्णा आपल्या वर क्रोधित होते आणि मानसिक व आर्थिक दृष्ट्या खूप समस्येत याल तुम्हाला कधीच सांसारीक सुख मिळणार नाही. म्हणूनच नेहमी तेल हे चुली पासून दूर ठेवाव. तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर या गोष्टी नेहमी आपल्या चुली पासून दूर ठेवाव्यात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *