या वस्तू जर घरात असतील तर कितीही पैसे कमवा हातात थांबणारच नाही, लगेच कराव्यात या काही गोष्टी.!

या वस्तू जर घरात असतील तर कितीही पैसे कमवा हातात थांबणारच नाही, लगेच कराव्यात या काही गोष्टी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे आपण पालन केले तर आपल्या जीवनातील अनेक घटना समस्या दूर होतील तसेच दैनंदिन जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण करत असतो परंतु या गोष्टी करत असताना त्यांचा अर्थ काय त्यामागील कारण काय त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसतात. या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वाच्या माहितीबद्दल जाणून घेणार आहोत.

या अशा काही वस्तू आपल्या घरामध्ये असल्यास भविष्यात अनेक अडचणी व संकटे निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच अशा काही गोष्टींची आपल्याला काळजी देखील घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीच संकट अडचणी येणार नाही. अनेकदा आपण घराच्या उंबरठ्यावर लिंबू मिरची लावलेली पाहतो. यामध्ये एक लिंबू सात हिरव्या रंगाच्या मिरच्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु असे करण्यामागे नेमकी काय कारण असते? हे अनेकांना माहिती नसते.

आपल्या घरामध्ये संकटे समस्या या सगळ्या गोष्टी दारिद्रता देवी यांच्यामुळे येत असतात. जेव्हा आपण घराच्या उंबरठ्यावर लिंबू-मिरची लावतो तेव्हा दारिद्रता देवी लिंबू मिरची खाऊन घराच्या बाहेरच निघून जाते व ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. दारिद्र देवी ही माता महालक्ष्मी ची बहिण आहे. ज्या ठिकाणी दारिद्रता वास करते तेथे माता महालक्ष्मी वास्तव्य करत नाही.

जर तुम्हाला तुमच्या घरा मध्ये ही माता महालक्ष्मीने वास्तव्य करावे असे जर वाटत असेल तर तुमच्या घरा मध्ये नेहमी गोड पदार्थ बनवून ठेवा कारण की गोड पदार्थ हा माता महालक्ष्मीला प्रिय आहे. ज्या घरांमध्ये नेहमी गोड पदार्थ बनवले जातात अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी राहते. त्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता राहत नाही. आर्थिक अडचण भासत नाही. तुमच्या घरातील साखर कधी ही संपू देऊ नका.

घरात साखर संपण्याआधीच नवीन पॉकेट घरामध्ये आणून ठेवा. ज्या घरामध्ये गोडवा नसतो अशा ठिकाणी नेहमी कटकटी भांडण वास्तव्य करतात. आपल्या घरामध्ये नेहमी मंत्र जप करायला हवा. घरामध्ये नेहमी शंखनाद व देव पूजा करायला हवी ज्या घरामध्ये नेहमी मंत्रजप व शंखनाद करून घरातील वातावरण प्रसन्न केले जाते अशा घरांमध्ये दारिद्र देवी कधीच वास्तव्य करत नाही अशा घरांमध्ये नेहमी माता लक्ष्मी राहते.

आता आपण या लेखांमध्ये अशा काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे भविष्यात माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊ शकते तसेच दारिद्रता तुमच्या घरात येऊ शकते.आपण घराच्या उंबरठ्यावर व घराच्या बाहेर लिंबू-मिरची लावतो परंतु अनेकांना असे वाटते की लिंबू-मिरची लावल्याने आपल्या घरातील इडा पिडा निघून जाते परंतु तसे नसते आणि म्हणूनच अनेक जण आपल्या घराला कुणाची नजर लागू नये दुकानाला नजर लागू नये म्हणून तिजोरी व दुकानाच्या आत मध्ये लिंबू-मिरची लावतात.

ज्या ठिकाणी लिंबू-मिरची लावलेली असते अशा ठिकाणी दारिद्रता देवी आकर्षित होते आणि महालक्ष्मी माता निघून जाते. जर तुम्ही तिजोरीच्या येथे लिंबू मिरची लावल्यास तुमच्या पैशाचे जवळ दारिद्रता देवी आकर्षित होईल आणि हळूहळू तिजोरीतील पैसा कमी होऊ लागेल. आपल्या घरात अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करताना लिंबू मिरची आपण आणत असतो परंतु निंबु मिरची चुकून सुद्धा एका जागी एकत्र ठेवू नये. ज्या ठिकाणी हे दोन्ही पदार्थ एकत्र ठेवले जातात अशा ठिकाणी दारिद्रता प्रवेश करते आणि यामुळे भविष्यात अनेक अडचणी तुमच्या घरात निर्माण होऊ शकतील आणि म्हणूनच हे दोन्ही पदार्थ आपल्याला वेगवेगळे ठेवायचे आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *