लोक तुमचा सतत अपमान करतात का.? तर वाटीभर दह्याचा हा उपाय एकदा नक्कीच करून पहा.!

लोक तुमचा सतत अपमान करतात का.? तर वाटीभर दह्याचा हा उपाय एकदा नक्कीच करून पहा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कधी-कधी काय होते तुमच्यामध्ये किती ही प्रतिभा असो अथवा तुम्ही कितीही योग्य असाल तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात नेहमी अपयश येते. तुम्ही खूप मेहनती आहात तुमचे विचार चांगले आहेत तुम्ही हुशार असाल तरी ही तुमच्या अवतीभवती फक्त गरिबीच फेर्या मारत असते आणि जर तुमच्याकडे सगळे असेल तरी सुद्धा सफलता तुमच्या जवळ येत नसेल.

सोबतच समजात तुम्हाला मान-सन्मान मिळत नसेल जागो-जागी लोकं तुमचा अपमान करत असतील तर बिचारा माणूस परिस्थितीला हताश होवून जातो. अक्षरशा: आयुष्याला कंटाळतो. पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का अस का घडते. याचे करण आणि निवारण आम्ही तुम्हाला दोन्ही आज या लेखाद्वारे सांगणार आहोत मात्र लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो आपले ग्रहमान जेव्हा जागेवर नसतत तेव्हा आपल्या आयुष्यात काही ही चांगले घडत नाही सगळीकडेच आपली निंदा-मस्करी होते. तसेच शानिची वाईट दृष्टी आपल्यावर पडत असल्या कारणाने आपल्याला आर्थिक हानि होत राहते. तुम्ही तुमची ही स्थिती बदलण्यासाठी किती ही धडपड केलीत तरी ही जो पर्यंत ग्रहशांती होत नाही ग्रह आपल्या जागेवर जाऊन स्थापित होत नाहीत तोपर्यंत आपली ही अवस्था अशीच राहिल.

मित्रांनो प्रश्न म्हटले तर उत्तर देखील असतेच ह्या ग्रहांच्या शांतीसाठी एक साधा सोपा उपाय यजुर्वेदात लिहलेला आहे होय. हा उपाय दह्याचा एक उपाय आहे सोबतच हा अत्यंत गुणकारी असा उपाय आहे. यजुर्वेदात तूप, दही, साखर, मध आणि दूध हे पाच ही पदार्थ पंच्याअमृत आहेत. तूपमध्ये माता लक्ष्मी वास करते. दूधामध्ये स्वत: नारायण वास करतात जे या संपूर्ण जगाचे पालन हार आहेत.

दह्या मध्ये शिव शंकर भोलेनाथ वास करतात तसेच साखरे मध्ये देवांचा देव इंद्र आणि मधामध्ये वरुणदेव वास करतात. मित्रांनो दूधामध्ये नारायण वास करतात हे आपला वंश वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. मित्रांनो तूप या पदार्था मध्ये माता लक्ष्मी स्वत: वास करते म्हणूण हवन किंवा यज्ञात हा पदार्थ आवर्जून वापरला जातो. तुमच्या घरात गरिबी असेल अगदी वर्षानुवर्षे तेव्हा घरातील ग’र्भ’वती स्त्रीला तुपाचे लाडू नक्की खायला द्य्यावेत असे केल्यास येणारे जे संतान असेल मुलगा असो या मुलगी ती तुमच्या घरण्याचा उद्धार करेल.

तुमच्या घराण्याला यश, वैभव, किर्ती सगळ्याची प्राप्ती होईल. मित्रांनो दही हे भगवान शिव शंकरांशी जोडलेला पदार्थ आहे म्हणूनच सोमवारी शिव शंकरांच्या पींडीवर जाऊन दह्याचा अभिषेक करा. तुम्हाला फक्त घरातच नव्हे तर समाजात देखील मान-सन्मान मिळू लागेल शत्रू देखील येवून मित्र होतील. मित्रांनो हा दह्याचा उपाय अकरा सोमवार केल्यास तुमची ग्रह शांती होवून ते अनुकूल स्तिथीत जातील आणि तुमच्या आयुष्यात दु:खाचे डोंगर जावून सुखाचे दिवस येतील. आयुष्याला एक नवीन उम्मिद मिळेल यश आणि किर्ती तुमच्या पायाशी खेळतील. तुमच्या हातामध्ये माता लक्ष्मी वास करेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *