ही 4 पाने वापरा आणि जगा संसर्गा विना जीवन; ऑक्सिजन 100 साठी संजीवनी.!

ही 4 पाने वापरा आणि जगा संसर्गा विना जीवन; ऑक्सिजन 100 साठी संजीवनी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या भीषण परिस्थितीमुळे प्रत्येक जण चिंतित झालेला आहे या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे आणि शरीरातील फुफ्फुसांची ,ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागत आहे म्हणून प्रत्येकजण काळजी करत आहे आणि आपल्या शरीराची आवश्यक ती निगा राखण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर अनेक जण कशा प्रकारे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये राहील याचासुद्धा विचार करत आहेत व अनेक जण आपल्या आर्यांमध्ये असे काही पदार्थांचा समावेश करत आहेत जेणेकरून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये राहू शकेल यांच्याबद्दलची विशेष काळजी आज अनेक जण करत आहेत.

हा उपाय केल्यामुळे आपल्या फुफ्फुसांमधील ही सूज आहे जी पूर्णपणे नष्ट होणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला सर्दी ,खोकला , ताप असेल तर तेसुद्धा या उपायाने दूर होणार आहेत. सर्दी खोकल्यामुळे अनेकदा आपल्या छातीमध्ये कफ तयार होत असतो आणि या कफामुळे आपल्याला अनेकदा श्वास घेण्यास अडचण होत असते म्हणूनच हा आजच्या लेखामध्ये सांगितलेला घरगुती उपाय केल्यामुळे आपल्या शरीरातील बहुतेक समस्या लवकरच नष्ट होणार आहेत, असा हा अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

सर्दी ,खोकला , ताप यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते व ती शक्ती वाढवण्यासाठी व त्याच बरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन व्यवस्थित ठेवण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाची पाने लागणार आहेत.

पिंपळाच्या पानाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे. पिंपळाच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट व अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही वाईट पेशी आहेत व विषारी घटक आहेत ते घटक बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत असते त्याचबरोबर पिंपळाच्या पाना मध्ये महत्त्वाच्या घटकांमुळे अशी काही पोषकतत्व उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या शरीरातील कफ पातळ होण्यासाठी मदत होत असतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पिंपळाची पाने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही पिंपळाचे पाणी बारीक तुकडे करून त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट एका सुती कापडाच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायची आहे त्यानंतर जो रस तयार होईल आपल्याला दिवसभरातून दोन वेळा प्यायचा आहे असे केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुरक्षित राहील आणि त्याचबरोबर तुमच्या छातीमध्ये साचलेला कफ सुद्धा लवकर बरा होईल आणि जर तुम्हाला आश्वासन संदर्भात काही समस्या असतील तर त्या सुद्धा लवकरच बऱ्या होतील म्हणून हा अतिशय साधा सोपा पण प्रभावी असा उपाय आहे ,जरूर करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *