हे १ पान, गुडघेदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी मरेपर्यंत होणार नाही; ७२००० नसा मोकळ्या होऊन हाता पायाला मुंग्या येणं होईल बंद.!

हे १ पान, गुडघेदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी मरेपर्यंत होणार नाही; ७२००० नसा मोकळ्या होऊन हाता पायाला मुंग्या येणं होईल बंद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण घरी बसून काम करत आहे. तासन्तास एका जागेवर बसून अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागले आहेत त्यापैकी कं”बर दुखी, पा, ट दुखी ,मान दुखी ,गुड’घे दुखी या सगळ्या समस्या आता जोर धरू लागले आहेत.

जर आपण या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते पण जर तुम्ही या समस्येला दुर्लक्ष केले तर भविष्यात या समस्या मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करणार आहे.

आपल्या शरीरातील या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आजूबाजूलाच उपलब्ध असणाऱ्या एका वनस्पतीच्या पानाचा आज आपण उपयोग जाणून घेणार आहोत. हे पान सुद्धा आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे औषध मानले गेले आहे. बहुतांश लोकांमध्ये सां”धेदु”खीची समस्या निर्माण झालेली आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत ही समस्या आता जोर धरू लागली आहेत आणि ही समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे औषध उपचार सुद्धा करत आहोत परंतु या औषधांचा आपल्या शरीरावर हवा तेवढा फरक पडत नाही.

या सगळ्या समस्या प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे होते व त्याचबरोबर आपली हाडे ठिसूळ होत असेल किंवा हाडांमधील वंगण संपले असेल तरीसुद्धा या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच आज आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एका वनस्पतीच्या पानाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे रुईचे पान. रुईचे पानाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे उपचार सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ही वनस्पती आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन रुईचे पान घ्यायची आहे. हे पान आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून यावर कोणत्याही प्रकारचे विषारी घटक असतील तर ते पाण्याद्वारे निघून जातील त्यानंतर आपल्याला या पानावरील जो मऊ भाग असतो त्या भागावर मोहरीचे तेल लावायचे आहे.

आपण घेतलेल्या दोन रुईच्या पानावर मोहरीचे तेल व्यवस्थित रित्या आता लावायचे आहे आणि त्यानंतर हे दोन्ही पान आपल्याला तव्यावर ठेवायचे आहे.हे पान पूर्णपणे काळे होऊ द्यायचे नाही मध्यम स्वरूपाचे भाजून झाल्यावर नंतर ते दोन्ही पान आपल्या सांध्यावर लावायचे आहेत,ज्या ठिकाणी आपले पाय हात कंबर दुखत आहे अशा प्रभावी जागेवर हे पान आपल्याला ठेवायचे आहे आणि एका रुमाला च्या साह्याने व्यवस्थित बांधायचे आहे.

हा उपाय तुम्ही रात्री झोपताना सुद्धा करू शकता अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय तुम्हाला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील ज्या काही सां”धेदु”खी ,गुड”घेदु”खी, कं”बर”दुखी, मा”नदु”खी समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहेत. रुईच्या पानाचे जे पांढरे दूध असते ते सुद्धा सांधे”दुखीच्या समस्या वर उपयुक्त असते.

दूध तुम्ही दिवसभरातून एकदा प्रभावित जागेवर लावून हलका मसाज करून त्याचा उपयोग करू शकतात अशा प्रकारे जर हा उपाय आपण सात दिवस सातत्याने केला तर तुमच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले सां”धेदुखी”ची समस्या पूर्णपणे दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *