आपल्या हाताच्या बोटांमधील अंतर सांगते कि आपण किती मोठे माणूस व्हाल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की ज्योतिषशास्त्रात बऱ्याच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यातील एक हस्तशास्त्र आहे. हस्तरेखाच्या आधारे कोणत्याही मनुष्याच्या भविष्याबद्दल आणि त्यासंबंधित बरीच माहिती मिळविली जाऊ शकते. असे म्हणतात की हाताच्या रेषांबरोबरच आपण आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोटांद्वारे माहिती देखील मिळवू शकता. आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि हस्तरेखाशास्त्रातील बोटांच्या लांबीसह आणि केवळ तेच नाही तर त्यामधील अंतर देखील एखाद्या व्यक्तीच्या चरित्र आणि वर्तनाबद्दल माहित देऊ शकते. आज आम्ही आपल्याला हे सांगणार आहोत कि कशाप्रकारे आपल्या बोटांमधील अंतर तुमच्या भविष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू शकते.
१. ध्येयाबद्दल खूप गंभीर असतात

हस्तरेखाशास्त्रानुसार  जर अंगठ्याच्या जवळील बोट आणि मध्य भागी असलेले बोटामध्ये थोडी जागा असेल तर त्याने हे समजते की त्या व्यक्तीचे विचार पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि तो कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे सांगू शकतो. याव्यतिरिक्त जर बोटांमधील अंतर त्याहून अधिक असेल तर समजून जा की अशी माणसे अधिक स्वार्थी असतात.

२. असे लोक मोठ्या पदांवर काम करतात

आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की जर आपल्या अंगठाच्या जवळचे बोट मधल्या बोटापेक्षा लहान असेल तर याचा अर्थ असा आहे की अशा लोकांमध्ये अहंकार असतो आणि त्यांच्यात आदर मिळवण्याची खूप इच्छा असते.  याउलट ज्या लोकांची बोट मधल्या बोटांपेक्षा मोठे असते ते मोठ्या पदांवर काम करत असतात तसेच त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात.

३. असे लोक गंभीर स्वभावाचे असतात

हस्तरेखाशास्त्रानुसार जर आपल्या कोणत्याही बोटामध्ये काहीच अंतर नसेल तर अशी व्यक्ती खूप गंभीर असते. असे लोक कोणाशी जास्त बोलत नाहीत  नेहमीच स्वतःत असतात. ज्यांच्या बोटांमध्ये अंतर असते ते सर्व ऊर्जावान असतात. त्यांची विचारसरणी खूप सकारात्मक असते.
४. असे लोक स्वार्थी असतात

हस्तरेखाशास्त्रानुसार  मध्यम बोट आणि करंगळीच्या बोटानं दरम्यान अंतर नसावे. हि दोन्ही बोटे एकत्र ठेवणे शुभ मानले जाते. जर त्यांच्यात मोकळी जागा असेल तर अशा व्यक्तीस अत्यंत बेफिकीर मानले जाते. तो फक्त स्वतःबद्दल विचार करतो.

५. कुटुंबासाठी सर्व कामे करतो

करंगळीच्या बाजूचे बोट व करंगळी मधली मोकळी जागा अशुभ मानली जाते. अशा लोकांना खूप राग येतो, ते त्यांच्या हक्कांसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात,मग ते चुकीचे असो कि योग्य ते पाहत नाहीत. ज्यांच्या बोटांमध्ये मोकळी जागा असते  ते खूप सकारात्मक विचार करतात आणि आपल्या कुटुंबाच्या शांततेसाठी सर्व कामे करतात.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *