सं’डा’स, ल’घ’वी अडवताय.? तर सावधान.. त्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

सं’डा’स, ल’घ’वी अडवताय.? तर सावधान.. त्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे यंत्र आहे. या मानवी शरीराची बनावट भगवंताने एवद्या सुंदर प्रकारची केली आहे की प्रत्येक मोसमात आपले शरीर एक वेगळ्याच स्तिथित जाते थंडीतून शरीर गरम होते आणि गर्मीतून थंड होते. शरीराला आजारपणात स्वत:ला बरे करण्याची क्षमता देखील जन्मताच मिळते. आपण या शारीरिक गोष्टींमध्ये अथवा घडामोडींमध्ये कधीच अडथळा आणू नये होय जर आपण कधी शरीराच्या कार्यभागात व्यथेय आणला तर याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात.

उदाहरण द्यायचे झाले तर काही व्यक्तींना ल’घ’वी अडवण्याची सवय असते ही सवय पुढे जाऊन एक असा भयंकर रोगाचे रूप घेते आणि आपले आरोग्य सोबतच जीवन धोक्यात येवू शकते. मित्रांनो ल’घ’वी अडवल्याने नक्की शरीरावर काय दुष्परिणाम होतात चला तर या पुढच्या लेखात जाणून घेऊया.

मित्रांनो अनेकांना ल’घ’वी अडवण्याची सवय असते काही कारणांमुळे असे आपण करतो मात्र शरीरातील ही ल’घ’वी वेळेवर बाहेर जाणे आवश्यक आहे कारण आपण जे अन्न खातो त्याचे पचन आपल्या शरीरातील पोटाच्या पाचनतंत्रामुळे होते या पाचनतंत्रामध्ये अनेक अवयव आहेत छोटे आतडे, मोठे आतडे व कि’ड’नी इत्यादि यांमधली कि’ड’नी हा या क्रियेतील मुख्य भाग आहे.

कि’ड’नी मध्ये पचलेले अन्न जाते व यातील शरीरास गरज नसलेले पदार्थ वेगळे केले जातात व शरीराला पोषक पदार्थ रक्त आणि विर्य यांच्या स्वरूपात शरीरात परत येतात. मात्र जेव्हा आपण हा शरीराला पोषक नसलेला पदार्थ ल’घ’वीच्या स्वरूपात बाहेर टाकत नाही तो कि’ड’नीला त्रास करत राहतो आणि कि’ड’नीवर याच्या साठ्याने दाब पडला जातो. या दाबामुळे कि’ड’नी खराब होण्याची शक्यता असते.

होय जेव्हा पण आपण ल’घ’वी अडवून ठेवतो तेव्हा आपल्या पोटात दुखू लागते याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच असेल मात्र ल’घ’वी आल्यास त्वरित जाऊन ल’घ’वी करावी असे न केल्यास तुम्हाला कि’ड’नी गमवावी लागेल.

ल’घ’वी थांबवल्यास अजून एक विकार आपल्यास होवू शकतो तो म्हणजे ‘ कि’ड’नी स्टोनचा ‘ होय ह्या रोगाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल हा रोग इतर रोगांप्रमाणे लगेच बरा होत नाही. हा रोग एखाद्याला झाला तर वेळेला एवढे पोट दुखते की मरण यातना होतात. या दुखण्यापेक्षा मरण बरे असे रोग्याला वाटू लागते. कधी कधी अनेक गावठी व कृत्रिम औषधे करुन देखील हा रोग बरा होत नाही.

म्हणूनच खूप पाणी प्यावे व ल’घ’वी कधीच अडवण्याची चूक करु नये. मुख्यत: जे वाहन चालक असतात त्यांनी ही या बाबत नक्कीच काळजी घ्यावी. जेव्हा ही आपल्याला वाटेल ल’घ’वी करायला हवी मित्रांनो वाहन रस्त्याच्या बाजूला लावून आपण सर्वात आधी लघू शंका करुन घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच शरीराच्या अंतरीय भागातील कार्यांमध्ये कधीच अडथळा निर्माण करु नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *