तूटलेल्या हाडांवर गुणकारी असा उपचार; २४ तासांमध्ये तुमचे तुटलेले हाड जोडले जाईल.!

तूटलेल्या हाडांवर गुणकारी असा उपचार; २४ तासांमध्ये तुमचे तुटलेले हाड जोडले जाईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्ग हा मनुष्यासाठी भंडार आहे परंतु त्या भंडारामधून आपल्याला काय हवे काय नको हे मनुष्य शोधायला पाहिजे मनुष्याला आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल फारशी माहिती नसते आणि म्हणूनच त्याचा फारसा उपयोग मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत नाही त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला काही फारशी महत्वाची माहिती नसते म्हणूनच त्यांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये अजिबात करत नाही.

आजच्या लेखामध्ये अशाच एका वनस्पती बद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती खूपच उपयोगी ठरणार आहे. ही वनस्पती जंगलामध्ये गवतरुपी वाढणारी आहे. ही वनस्पती जरी दिसायला चवळीच्या भाजी सारखी असली तरी तिचे उपयोग आपल्या शरीरासाठी वेगवेगळे असतात. या वनस्पती चे नाव आहे जंगली चवळी. ग्रामीण भागामध्ये आजसुद्धा जंगली चवळीची भाजी बनवून खाल्ली जाते आपल्याला बाजारामध्ये ची भाजी उपलब्ध होते ती देशी चवळी असते.

देशी चवळीच्या प्रमाणामध्ये जंगली चवळी मध्ये खूप सारे औषधी घटक असतात आणि हे औषधी घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या वनस्पतीचा उपयोग हाडे जोडण्याच्या उपचार संदर्भात करण्यात आलेला आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वनस्पती बद्दल खूप दाखले देण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या वनस्पतीच्या उपयोग बद्दल..

ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.या वनस्पतीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला लाभदायी ठरतात. जर तुम्हाला हाडांच्या संदर्भात कोणतीही समस्या असेल तुमची हाडे कमजोर झालेली असतील ,हाडांचा आवाज येत असेल, हाडे ठिसूळ झालेली असेल, उठता बसताना त्रास होत असेल, तर अशा वेळी आपण या वनस्पतीच्या पानांचा रस ग्रहण केला तर आपल्याला खूप फरक पडतो आणि तुटलेले हाड सुद्धा जोडण्यासाठी मदत होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची काही पाने घ्यायचे आहेत की पाने आपल्याला स्वच्छ मिठाने धुवायची आहे कारण की या पानावर कोणत्याही प्रकारचे जीवजंतू असतील तर मिठामुळे निघून जाते त्यानंतर आपल्याला या पानांचा रस बनवायचा आहे. हा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

जर एखाद्या व्यक्तीला मु”ळ”व्या'”धाचा त्रास असेल अशावेळी या रसाचे सेवन केले तर काही दिवसांमधील त्या व्यक्तीला मु”ळ”व्याधाची समस्या पूर्णपणे दूर होते व त्याच बरोबर जर आपण या पानांचा लेप मु”ळ”व्या”ध असलेल्या प्रभावी जागेवर लावला तरी मु”ळ”व्या”ध कमी होण्यासाठी मदत होत असते. जर तुमचे हाड फ्रॅ”क्चर झाले असेल तर अशावेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यायचा आहे परंतु घरगुती प्राथमिक उपचार म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करू शकतात.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही या पानांचा लेप सुद्धा बनू शकता. ज्या ठिकाणी हाड तुटलेले आहे अशा ठिकाणी या पानांचा लेप लावायचा आहे आणि गरम कपड्याने बांधून ठेवायचा आहे ,असे केल्याने आपल्या हाडांना मजबुती मिळेल आणि जे हाड तूटलेले आहेत ते हाड जोडण्यासाठी मदत होईल. या पानांचा रस आपल्याला पाच ते सहा दिवस दिवसभरातून एकदा सेवन करायचा आहे,असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक जाणवेल आणि तुमच्या शरीरामध्ये असंख्य समस्या मुळापासून नष्ट होऊ लागतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *