घरातील ही एक वस्तू रोज खा; मरेपर्यंत कॅल्शियम कमी पडणार नाही, हाडे दगडासारखी टणक होतील.!

घरातील ही एक वस्तू रोज खा; मरेपर्यंत कॅल्शियम कमी पडणार नाही, हाडे दगडासारखी टणक होतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि आपल्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा वाढवा. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावते.कॅल्शिअम हे आपल्या शरीरामध्ये दात आणि हाडे यामध्ये उपलब्ध असते.

जर आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम चा विकास झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीराला भोगावे लागतात म्हणूनच आपल्या आहारामध्ये आपल्याला अशा काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे, की ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या आमची मात्र भरपूर प्रमाणात मिळेल अन्यथा कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे आपल्याला हाडांचे वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतील यामुळे हाडे ठिसूळ होणे, हाडांचा आवाज होणे, हाडे कमजोर बनते अशा विविध समस्या आपल्याला उद्भवू शकतात.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी वेळेवर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे व त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे काही घरगुती उपचार सांगण्यात आलेले आहे त्या घरगुती उपचारने सुद्धा तुम्ही ही समस्या पूर्णपणे दूर करू शकतात म्हणूनच आजच्या यामध्ये आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपण लसूण घेणार आहोत. लसूण मध्ये अनेक असे औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात भरपूर वेळा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे हाडे ठिसूळ बनतात. हाडांचा आवाज येऊ लागतो. दात पातळ होऊ लागतात आणि त्याच बरोबर दात पांढरे बनू लागतात, अंगाला वारंवार खाज येऊ लागते ,हृ”द”याची अनियंत्रित धडधड होऊ लागते.

बहुतेक वेळा बेचैनी जाणवते. या सर्व समस्या शरीरामध्ये कॅल्शियम कमतरतेमुळे उद्भव लागतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वेळेसाठी दोन लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दुसरा घटक म्हणजे मध. मध हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे यामध्ये असे काही पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जी आपल्या शरीराच्या विकासासाठी गरजेचे ठरतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा मध घ्यायचा आहे. आता आपल्याला एक चमचा मध घेतल्यानंतर दोन लसूण पाकळ्या त्यामध्ये टाकायचे आहेत आणि या पाकळ्या आपल्याला मधासोबत चावून चावून खायचे आहेत असे जर आपण तीन ते चार महिने सातत्याने केले तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरून निघणार आहे आणि हा उपाय आपल्याला प्रामुख्याने जेवनाच्या अर्धा तास अगोदर व सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर अर्धा तास आधी करायचा आहे.

हा उपाय अगदी साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय नैसर्गिक असल्याने याचे आपल्या कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होत नाही म्हणूनच आपल्या शरीरातील कॅल्शियम ची मात्रा चांगली ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *