भयंकर कानदुखी साठी करा हा उपाय; याचे फक्त २ थेंब कानात टाका, कानदुखी होईल पूर्णपणे गायब.!

भयंकर कानदुखी साठी करा हा उपाय; याचे फक्त २ थेंब कानात टाका, कानदुखी होईल पूर्णपणे गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण कानदुखी च्या समस्येने त्रस्त झालेला आहे आणि कान दुखी होत असते बहुतेक वेळा कान दुखी ची कारणे सुद्धा वेगवेगळी असू शकतात म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत. बहुतेक वेळा कान दुखी असेल त्यामध्ये थंड हवा गेली असेल वातावरणामुळे बदल्यामुळे सुद्धा अनेकदा कान दुखत असतो त्याच बरोबर हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कान दुखी ची समस्या जास्त होत असते.

तसेच कानामध्ये मळ साचला असेल त्यामुळे पू झाला असेल कानाला काहीतरी लागले असेल किंवा एखादा अपघात झाला असेल किंवा अनेकदा एखाद्या पदार्थांमुळे किंवा पदार्थाचे सेवन केल्यामुळे ऍलर्जी असल्याने सुद्धा कान दुखी होत असते आणि ही कान दुखी अनेकदा त्रास देत असते आणि या वेदना सुद्धा सहन न होणाऱ्या असतात.चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये असे काही घरगुती व आयुर्वेदिक उपाय हे उपाय केल्याने तुमची कान दुखी काही दिवसांमध्ये पूर्णपणे बरी होण्यास मदत होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अतिशय औषधी गुणधर्माने उपयुक्त आहे त्याच बरोबर या पदार्थांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला राईचे तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे किंवा मोहरीचे तेल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर या तेलांमध्ये पीडा सहन करण्याचे व वेदना क्षम म्हणून या तेल सुद्धा पाहण्यात आलेले आहे.

हे तेल आपल्याला एक वाटीभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर मंद आचेवर गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ म्हणजे लसूण टाकायचे आहे. लसूण ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये बॅक्टेरीयल म्हणून ओळखले जाते यामुळे आपल्या कानामध्ये जे काही विषाणू किंवा संसर्ग झालेला असेल तो नष्ट करण्यासाठी नसून आपल्याला मदत करत असतो.

आता आपल्यालाही लसूण वाटी मध्ये टाकायचे आहे आणि त्यांचा रंग पूर्णपणे बद्दल तोपर्यंत राहू द्यायचे आहे एकदा का रंग बदलला त्यानंतर गॅस फ्लेम पूर्णपणे बंद करून द्यायचे आहे अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे त्यानंतर जेव्हा कधी आपला कान दुखी अशा वेळी हे तेल आपल्याला दोन थेंब कानामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपण अजून दुसरा एक उपाय करू शकतो.

तो म्हणजे जेव्हा आपल्याला कधी कानदुखी जाणवेल तेव्हा कानाच्या बाहेरील बाजूला लसुणाची बारीक पेस्ट लावायची आहे असे केल्याने कानदुखी पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे आणि हा उपाय तुम्ही सातत्याने केला तर कानासंबंधित सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे म्हणून हा अतिशय साधा सोपा परंतु प्रभावी उपाय असल्याने आवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *