फक्त १ चमचा याचा पाण्यात टाका; शरीरातील उष्णता होईल पूर्णपणे कमी, हातापायाला मुंग्या येणेही होईल बंद.!

फक्त १ चमचा याचा पाण्यात टाका; शरीरातील उष्णता होईल पूर्णपणे कमी, हातापायाला मुंग्या येणेही होईल बंद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याचा काळ हा उन्हाळ्याचा काळ आहे. या काळामध्ये उन्हाचा त्रास अनेकांना होत असतो. ऊन लागणे, हाता पायाला मुंग्या येणे , शरीरामध्ये उष्णता भरपूर प्रमाणात वाढणे यासारख्या समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात. या समस्या आजही साध्या सोप्या वाटल्या तरी त्यांचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात.

अनेकदा उन्हाळ्यामुळे माणसाला अशक्तपणा सुद्धा येऊ लागतो. आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होऊ लागते त्यामुळे अनेकदा शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता निर्माण होऊ लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना त्रास होत असल्यामुळे तोंड येणे, जीभ लाल होणे ,घसा लाल होणे अशा अनेक समस्या जाणवू लागतात आणि म्हणूनच त्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण महत्वाचे असे काही उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर शरीरातील इतर समस्या सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे ,असा आज महत्त्वाचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेतला त्याबद्दल …
हा उपाय करण्यासाठी आपल्याला वाळा लागणार आहे.

या वाळा आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असतात. या वाळाच्या मुळा आपल्याला मूठभर घ्यायचे आहेत आणि खलबत्त्यामध्ये बारिक वाटायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडी साखर. खडीसाखर मध्ये शरीराला शीतलता प्राप्त करणारे गुणधर्म असतात त्याचबरोबर वाळा यामध्ये पित्तनाशक, कफनाशक, उष्णता वर्धक असे अन्य असंख्य गुणधर्म उपलब्ध असतात.

हे दोन्ही पदार्थ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक ग्लास भर पाण्यामध्ये एक चमचा हे दोन्ही पदार्थ आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चंदनाची पावडर. चंदनाची पावडर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचे कार्य होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा चंदनाची पावडर टाकायची आहे त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. आपल्याला दिवसभरातून दोन वेळा सेवन करायचे आहे ,असे केल्यामुळे जर तुम्हाला कितीही मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा त्रास असेल तर ती उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला उन्हाळ्या लागलेला असेल ,ल’घ’वी करताना त्रास होत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तरी या सर्व समस्या वर उपाय लाभदायक ठरणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *