उपाशी पोटी कधीही खाऊ नका या 5 वस्तू; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

उपाशी पोटी कधीही खाऊ नका या 5 वस्तू; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण धावपळ करत आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अनेकदा आपण आपल्या जेवणाकडे, आहाराकडे दुर्लक्ष करत असतो आपण कधीही केव्हाही काही पदार्थ खातो. कधी जेवतो, कधी झोपतो आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीराचे पूर्ण वेळापत्रकच बदलून जाते. आपल्यापैकी अनेक जण कधीही काहीही खातात आल्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर फायदा होण्या ऐवजी तोटाच होत असतो.

अनेकांना कोणता पदार्थ कधी खावा याच्याबद्दल माहिती सुद्धा नसते. आपल्या ठिकाणी घरी सकाळी उठल्यावर जे उपलब्ध असेल ते पदार्थ खातात परंतु अनेकदा उपाशीपोटी आपण काही पदार्थ खाल्ले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असतो आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये चांगले बदल होणार आहे व तुम्ही भविष्यात कधीच अशी चूक करणार नाही चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

प्रत्येक व्यक्तीने वेळेवर जेवणे गरजेचे आहे. जी व्यक्ती वेळेवर जेवण करते, वेळेवर झोपते ,वेळेवर संपूर्ण कार्य करते अशा व्यक्तीला भविष्यात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही परंतु अनेकदा धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आहाराची शैली बदलून जाते.आपण कधीही कोणतीही पदार्थ खातो. अनेकदा सकाळी उपाशी पोटी काही पदार्थ खात असतो ते पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर चुकूनसुद्धा उपाशीपोटी फळांचा रस सेवन करू नका. आपण सकाळी उठल्यावर लिंबूचा रस पिऊ शकतो परंतु अन्य फळांचा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी अजिबात करायचे नाही.

रोज सकाळी उठल्यावर आंबट फळांचे रस अजिबात सेवन करणे त्यानंतर दुसरी गोष्ट मध्ये सॉफ्ट ड्रिंक म्हणजे अनेक जण कोका कोला यासारखे सॉफ्टड्रिंक सकाळी उपाशीपोटी पित असतात. यात कार्बोनिल एसिड मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच कार्बन डाय-ऑक्साइड गॅस असल्याने आपल्या शरीरामध्ये त्याचा विपरीत परिणाम होतो तसेच जेव्हा शरीरात पित्त असते तेव्हा आधीच आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या रासायनिक प्रक्रिया होऊन आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळी उठल्यावर चुकून सुद्धा थंड पदार्थ खाऊ नये जेव्हा आपण सकाळी उठल्यावर उपाशीपोटी थंड पदार्थ काही खात असतो तेव्हा अशा वेळी आपल्या शरीराचे तापमान आणि थंड पदार्थाचे तापमान यामध्ये सरमिसळ होऊन आपल्या शरीरातील पित्त याचा विपरीत परिणाम होतो आणि परिणामी आपल्याला शरीरामध्ये गॅस निर्माण होतो अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी व ढेकर सुद्धा आपल्याला येऊ लागतात.

सकाळी उठल्यावर चुकून सुद्धा मसालेदार पदार्थ खाऊ नये. बहुतेक वेळा सकाळी आपल्या शरीराची पचनसंस्था मंद गती मध्ये असते अशावेळी जर आपण मसाल्याचे पदार्थ खाल्ले तर ते पदार्थ लवकर पचले जात नाही आणि परिणामी आपल्याला ऍसिडिटी होते. सकाळी उपाशीपोटी कॉफी अजिबात सेवन करू नये.कॉफीमध्ये टेनिन नावाचे घटक असते आणि जर हे उपाशीपोटी आपल्या शरीरामध्ये गेले तर ते शरीराच्या आरोग्यासाठी घातक ठरते.

ज्या व्यक्तीना सकाळी उठल्यावर कॉफी पिण्याची सवय असते अशा व्यक्तींचे दात लवकर किडतात तसेच त्यांना आम्ल पित्ता ची समस्या वारंवार उद्भवू लागते म्हणून सकाळी उठल्यावर कॉफी चे अजिबात सेवन करू नये या ऐवजी तुम्ही ग्रीन टी सुद्धा सेवन करू शकता तसेच फक्त कोमट पाणी प्यायल्या ने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होते जर आपण या पदार्थांबद्दल काही विशिष्ट काळजी घेतली तर आपल्या शरीराला फायदा होऊ शकतो आणि परिणामी भविष्यात कोणत्या प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत आहे म्हणून आपले आरोग्य चांगले ठेवा आणि या गोष्टी नेहमी लक्षात असू द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *