फिट्स, चक्कर येणे दुसऱ्या दिवसापासूनच होईल बंद; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

फिट्स, चक्कर येणे दुसऱ्या दिवसापासूनच होईल बंद; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला प्रत्येकाला रानमेवा खायला आवडत असतो आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की रानमेवा म्हणजे काय? रानमेवा म्हणजे जंगलामध्ये उपलब्ध असणारे काही अशी फळे आपल्याला विविध ऋतूनुसार पाहायला आणि खायला मिळतात. यामध्ये बोरे, चिंच, कैरी, करवंद या सर्व फळांचा समावेश होतो. करवंद प्रत्येकाला माहिती आहेत.

करवंदाचे नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी येते. करवंद यालाच आपण डोंगराची काळी काळी मैना असे सुद्धा म्हणत असतो आणि हीच काळी मैना आपल्याला डोंगरांमध्ये उपलब्ध होते. या वनस्पतीच्या पानांचा उपयोग सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे तसेच या वनस्पतीच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील गंभीर समस्या सुद्धा मुळापासून नष्ट होण्यासाठी प्रयत्न होणार आहे म्हणूनच आज आपण अशाच एका महत्त्वाच्या समस्या बद्दल जाणून घेणार आहोत. या समस्येबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो परंतु या समस्येवर नियंत्रण कसे मिळवायचे हे काही आपल्याला फारसे माहिती नसते चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्यापैकी अनेकांना वारंवार मिरगी येणे, फिट येणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवत असतात यासारख्या समस्या दूर करण्यासाठी अनेकदा आपण औषधोपचार सुद्धा करतो परंतु आपल्याला हवा तसा फायदा सुद्धा जाणवत नाही आणि म्हणूनच या समस्येवर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे. ही समस्या आपण एका वनस्पतीच्या साहाय्याने दूर करू शकणार आहोत.

या वनस्पतीचे नाव आहे करवंदाची वनस्पती. आपल्याला ही वनस्पती डोंगराळ भागांमध्ये सहज उपलब्ध होतात. करवंदाची फळे आकाराने गोल व हिरवे व काळया रंगाची असतात. ही फळे चवीला आंबट-गोड असतात. आपल्या शरीरातील चक्कर ,मिरगी ,फिट येणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपण या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करणार आहोत.

सुरवातीला या वनस्पतींची पाने आपल्याला मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये ग्लासभर पाणी घेऊन ही पाने आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर पाण्याचे सेवन करायचे आहे असे केल्याने सुद्धा आपली मीरगी नियंत्रणात येते त्याच बरोबर या वनस्पतीचे पान स्वच्छ केल्यानंतर आपण मधासोबत चावून चावून खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये येणारे फिट दूर होऊन जाते.

या वनस्पतीच्या पानांचा अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील मिरगीच्या समस्या नष्ट करण्याची शक्ती असते तसेच यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्याचबरोबर आपल्याला आहारात करवंदाचा रस उपलब्ध करायचा आहे.

पण त्याच बरोबर करवंदा पासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करायचा आहे तसेच अनेकदा या सगळ्या समस्या आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे सुद्धा होत असते आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये विविध फळांचे सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर मद्यपान करणे, तंबाखू, अल्कोहोल यासारखे विषारी घटक पदार्थ निर्माण करणारे द्रव्य पदार्थ आपल्याला सेवन करायचे नाही.

जर आपण आपल्या आरोग्य संदर्भातील काही पथ्ये आवश्यक पाळले तर आपल्या शरीरातील अनावश्यक समस्या लवकरच दूर होतील जर तुम्हाला सुद्धा मिरगी, फिट येण्याची समस्या उद्भवत असेल किंवा वारंवार फिट येत असेल तर अशावेळी करवंदाच्या पानांचा उपयोग अवश्य करून पाहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *