घरातील हा 1 पदार्थ ऑक्सिजन लेवल वाढवून छातीतील कफ करेल झटक्यात मोकळा.!

घरातील हा 1 पदार्थ ऑक्सिजन लेवल वाढवून छातीतील कफ करेल झटक्यात मोकळा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा बदल होत असतात आणि आपण थंड पाणी पितो,बाहेरील पदार्थ खातो यामुळे आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या समस्या उद्भवत असतात पण त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला साधा खोकला किंवा साधी सर्दी जरी झाली तरी आपल्या मनामध्ये चिंता व्यक्त होत असते आणि आपण घाबरून जातो परंतु या सर्वांसाठी वातावरणातील बदल सुद्धा कधीकधी कारणीभूत ठरू शकते म्हणूनच जर तुम्हाला अशा काही समस्या असतील तर आजच्या लेखामध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

आजचा हा उपाय करण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचा असा एक पदार्थ वापरणार आहोत तो पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्या पदार्थाचे नाव आहे लसूण. लसूणच्या अंगी अँटिबायोटिक एंटीऑक्सीडेंट हे गुणधर्म असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो आणि त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवनामध्ये लसुणचा वापर अन्नाला चव येण्यासाठी करत असतो.

नियमितपणे आपण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते आणि त्याच बरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन सुद्धा सुरळीत राहतो. लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये गाठ निर्माण होत नाही म्हणूनच शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होतो. नेहमी लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील जे काही वाईट कोलेस्टेरॉल असते ते वितळण्यासाठी मदत होते आणि यामुळे आपल्याला हृदय विकार झटका सुद्धा येत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत आणि त्यांची बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर आपल्याला एक चिमूटभर मिरची पावडर घ्यायची आहे. ही मिरची पावडर आपल्याला आपले शरीर मजबूत ठेवण्यासाठी मदत करते यामध्ये केफेलिंग नावाचे घटक आपल्या शरीराला मजबुती देते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी चिमूटभर मिरची पावडर वापरायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा मध घ्यायचा आहे.

मध सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे याच्या अंगी असणारे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक किटाणू पासून संरक्षण प्राप्त करत होते आपल्याला साधारणतः पंधरा दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने आपली सर्दी-खोकला पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे त्याचबरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजन सुद्धा चांगल्या पद्धती राहणारा आहे आणि श्वासाची समस्यासुद्धा उद्भवणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *