चरबीच्या गाठी घालवा तेसुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

चरबीच्या गाठी घालवा तेसुद्धा ऑपरेशन न करता; करा हा रामबाण घरगुती उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वच्या सर्व गाठी जागेवरच सुकून जातील करा हा अत्यंत एक महत्त्वाचा उपाय. अनेकदा आपल्या शरीरावर अनावश्यक चरबी गाठी आपल्याला पाहायला मिळतात यामागील काही वेगळी कारणे महत्वाची असतात परंतु अनेकदा अनुवांशिकता आणि अतिरिक्त चरबी हे सुद्धा या गाठी मागचे कारण असू शकते. बहुतेक वेळा आपण एकाच जागी तासन्तास बसल्यामुळे सुद्धा शरीराची हालचाल होत नाही आणि अनेकदा आपल्या लठ्ठपणा निर्माण होऊ लागतो आणि हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेकदा औषध खाऊ लागतो.

औषधांचा परिणाम चांगला होऊन आपल्या शरीरावर विपरीत होऊ लागतो अशावेळी ल”ठ्ठ”प”णा कमी होण्याऐवजी अजून आपण ल”ठ्ठ बनू लागतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत. घरगुती उपचारामुळे तुमचा ल”ठ्ठ”प”णा कमी होणारच आहे पण त्याच वेळी लठ्ठपणामुळे निर्माण झालेल्या चरबीच्या गाठी सुद्धा कमी होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत ,तो उपाय आपल्याला करायचं आहे पण त्याच बरोबर आपल्याला दिवसभरातून काही वेळ व्यायाम सुद्धा करायचा आहे ,जेणेकरून तुम्हाला घाम येईल आणि तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी आहे ती कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत.

अत्यंत साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. या उपायांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन पदार्थ लागणार आहे त्यातील पहिला पदार्थ म्हणजे निम तेल. कडुलिंबाच्या बियांपासून तेल बनवलेले असते म्हणून याला नीम तेल असे म्हणतात. आपल्याला एक चमचा निम तेल घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या तेल लागणार आहे म्हणजे जवस तेल.

या तेल मध्ये सुद्धा अशी काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा जवस तेल घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ग्रीन टी पावडर घ्यायची आहे जर आपण दिवसभरातून ग्रीन टी दोनदा प्यायली तरी आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.

आता आपल्याला हे तिन्ही पदार्थ एकत्रित करायचे आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी चरबीची गाठ निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी लावायची आहे, अशा पद्धतीने जर आपण हा उपाय पंधरा दिवस सातत्याने केला तर आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी कमी होणार आहे पण त्याचबरोबर आपल्या शरीरावर काळे डाग निर्माण झालेले आहे ते सुद्धा कमी होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *