नारळाची साल फेकून देत असाल तर आताच थांबा; नारळाच्या सालीचे हे फायदे ऐकून व्हाल हैराण.!

नारळाची साल फेकून देत असाल तर आताच थांबा; नारळाच्या सालीचे हे फायदे ऐकून व्हाल हैराण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये नारळाचा वापर अनेकदा करत असतो परंतु याचा वापर करताना आपण आतील खोबऱ्याचा वापर जास्त करतो आणि जी नारळाची वाटी आहे ती कचरा समजून बाहेर फेकून देतो परंतु नारळाची वाटी आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे खूपच कमी जणांना माहिती आहे.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण नारळाच्या वाटी,साल बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून आपण मु”ळ”व्या”धाची जी समस्या सुद्धा लवकरच नष्ट करणार आहोत ,एवढा प्रभावी हा आजचा उपाय आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण नारळाची साल वापरणार आहोत. नारळाच्या सालीमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील असंख्‍य समस्‍या दूर होण्यासाठी मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका लोखंडी कढई मध्ये नारळाची काही साल घ्यायचे आहेत आणि माचीसच्या सहाय्याने ही साल आपल्याला पेटवायची आहे.

आता ही साला आपल्याला व्यवस्थित रित्या पेटवायची आहे जेणेकरून त्याची बारीक पावडर तयार होईल. व्यवस्थित बारीक काळी पावडर तयार झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने आपल्याला गालयचे आहे जेणेकरून त्याची बारीक पावडर आपल्याला मिळू शकते, त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दही किंवा ताक लागणार आहे जेणेकरून आपण ही पावडर या दोन पदार्थांसोबत सेवन करू शकतो.

म्हणूनच आपल्याला या पदार्थ सोबत खाताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून गाळणीच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला ही पावडर काढायची आहे. या नारळाच्या भस्मा चा उपयोग सौंदर्य शास्त्र मध्ये सुद्धा केला जातो.

ज्या व्यक्तींचे केस अकाली पांढरे झालेले आहेत व केस काळे करण्यासाठी वेगळे प्रयत्न करत आहे अशा व्यक्तींसाठी हे भस्म अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यासाठी आपल्याला खोबरेल तेल मध्ये टाकून ही भस्म केसांना लावायची आहे असे जर आपण महिनाभर जरी केले तरी आपले केस काळे होतील. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक ग्लास मध्ये दही घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचा नारळाची सालीपासून बनवलेली पावडर आपल्याला घ्यायची आहे.

या उपायामुळे खूप वर्षापासून निर्माण झालेला मुळव्याध सुद्धा लवकरच दुर होणार आहे व त्याचबरोबर तुमच्या शरीरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता निर्माण झालेली आहे तर यामुळे तुमच्या शरीराला थंडावा प्राप्त होणार आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीराला कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणून आपले शरीर मजबूत व तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *