अंथरूणासी खीळलेला माणूस तंदुरुस्त करणारी चमत्कारी वनस्पती; गुडघेदुखी, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी होईल बंद.!

अंथरूणासी खीळलेला माणूस तंदुरुस्त करणारी चमत्कारी वनस्पती; गुडघेदुखी, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी होईल बंद.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त या पाण्याचा काढा पाच दिवस घ्या. तुमच्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या शरीरातील गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मा”सिक पाळी मध्ये होणाऱ्या समस्या यासारखे अनेक समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यामध्ये चि”कन”गुनि”या, म”लेरिया यासारखे आजार डोके वर काढतात आणि या आजारामुळे आपल्या शरीराची हानी सुद्धा होते.

चि”क”नगुनि”या जर झाला तर आपल्या शरीरामध्ये अनेक वेदना होऊ लागतात व सां”धेदु”खी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते आणि अशा वेळी आपण दवाखान्यामध्ये गेले तर आपल्यावर डॉक्टर योग्य तो उपचार सुद्धा करतात परंतु डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर जर तुम्हाला अशी काही लक्षणे उद्भवली तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही काही उपाय करून हा आजार दूर करू शकता परंतु हा उपाय करत असताना डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेणे गरजेचे आहे.

अनेकांना चिक”नगु”निया झाल्यानंतर सुद्धा सांधेदुखी मोठ्या प्रमाणावर होत असते म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण ज्या वनस्पतीचा वापर करणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्याला सहज सगळीकडे उपलब्ध होऊन जाते. या वनस्पतीला तांबड्या रंगाचे तसेच सफेद रंगाचे फूल असते. या वनस्पतीचे नाव आहे पारीजातक किंवा प्राजक्त.

या वनस्पतीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक उपयोग सुद्धा सांगण्यात आलेले आहे. जर तुम्हाला म”ले”रि”या झाला असेल तर अशा वेळी या वनस्पतीचे चार ते पाच पाने आपल्याला घ्यायची आहेत. ही पाने आपल्याला कोवळी घ्यायची आहे त्यानंतर त्यांची बारीक वाटून पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये एक चमचा हळद व आवश्यकतेनुसार गुळ टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या सर्व मिश्रणाची बारीक बारीक गोळी बनवायची आहे.

ताप आल्यावर एक गोळी आणि ताप गेल्यावर दोन अशा प्रकारे दिवसभरातून आपल्याला तीन ते चार गोळ्या खायचे आहे,असे केल्याने आपला म”ले”रिया पूर्णपणे दूर होणार आहे. ही वनस्पती चिक”नगु”निया या आजारावर सुद्धा रामबाण औषध ठरते. जर तुम्हाला चि”कन”गुनि”या झाला असेल तर अशावेळी आपल्याला मध्यम प्रमाणाची पाने घ्यायची आहे, ती पाने जास्त कोवळी तयार असलेली सुद्धा घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन तीन ते चार प्राजक्ताची पाने ठेवायची आहे.

हे मिश्रण व्यवस्थित आल्यानंतर त्याचा काढा बनवायचा आहे. हा काढा आपल्याला दिवसभरातून दोनदा अशाप्रमाणे सातत्याने तीन दिवस सेवन करायचे आहे,असे केल्याने तुमची सांध्याची सूज आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे आणि चि”क”नगु”निया चा आजार हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे.हा काढा अद्यापही ग्रामीण भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतला जातो आणि हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वशाली आहे. हा काढा सा”य”टिका या आजारावर सुद्धा उपयोगी ठरतो.

सा”य”टि”का हा सांधेदुखी संदर्भातला आजार आहे. आपल्याला हा काढा तीन दिवस आधी घ्यायचा आहे असे केल्याने सुद्धा सांधेदुखी संदर्भातील जो साय”टिका आजार आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे.

अनेकदा आपल्या शरीरामध्ये विविध आजार होण्याचे कारण आपल्या शरीरातील आम्लपित्त असते. हा काढा प्यायल्याने आपल्या शरीरातील आम्लपित्ताचे प्रमाण कमी होते आणि आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते म्हणून जर तुम्हाला सुद्धा ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सापडली तर या वनस्पतीचा अवश्य वापर करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *