जन्म घेतल्या घेतल्या मुले का रडतात.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एखादी स्त्री प्रसूत झाली की तिचे नव जात बालक लगेच रडायला लागते इतके जोरात रडते की संपूर्ण दवाखाना डोक्यावर घेतात परंतु जन्माला येतात तेव्हा नेमके काय कारण असते की ते बाळ लगेच रडू लागते. असे काय होते की बाळाला रडू येते? याविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा जन्माला बाळ येते तेव्हा ते रडू लागते अशावेळी ते बाळ क्या-क्या करत असतो याचा अर्थ काय काय म्हणजेच मी इथे कुठे आहे ? असे ते आपल्याला विचारत असते.
जेव्हा बाळ आईच्या गर्भातून बाहेरच्या जगामध्ये येते तेव्हा बाळ आपल्या आईला विचारत असते की मी कोठे आहे. ते बाळ भगवंताला म्हणत असते कि हे भगवंता माझा जन्म तू कोठे दिलेला आहेस? कोणत्या घराण्यांमध्ये दिलेला आहे? या बद्दलचे अनेक प्रश्न तो विचारत असतो. मला या मनुष्याच्या संघर्षमय जीवनामध्ये का पाठवले? ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्तींचा मृत्यू सुद्धा होतो.
आणि ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्यांना नवीन जन्म घेऊन नवीन शरीरात मध्ये प्रवेश करावा लागतो, हे एक काळचक्र आहे. आपण आधीच्या जन्मामध्ये कशा पद्धतीने कार्य केलेले आहेत त्या कार्याच्या आधारावर आपल्याला पुढील जन्मातील चांगले कार्य व वाईट कार्य यांचा सामना करावा लागत असतो. ब्रह्मदेव जेव्हा या सृष्टीची रचना करीत होते तेव्हा त्यावेळी एक प्रसंग घडला होता.
त्या प्रसंगाचा उल्लेख विष्णु पुराणात केलेला आहे.जन्माला आलेले बाळ का रडते विषयी माहिती दिलेली आहे. ब्रह्म देव आपल्या प्रमाणेच एका पुत्राची उत्पत्ती करण्याचा विचार करीत होते आणि त्यांच्या मांडीवर एक निळ्या रंगाचे वर्ण असलेले बालक प्रगट झाले ते बालक यांच्या मांडीवर उठून इकडे तिकडे पळू लागले आणि जोरजोरात रडू लागले तेव्हा त्याला विचारले तर त्याने सांगितले आहे मी कोण आहे? मी कुठे आलेलो आहे आणि माझे नाव काय आहे असे तो रडत रडत म्हणाला.
अशावेळी ब्रह्मदेवाने त्याला सांगितले की ओरडायला लागला म्हणून पासून तुझे नाव रड व्रत असेल, ब्रह्मदेवांनी त्याला नाव सांगितल्यानंतर ते बालक सात वेळा रडले म्हणून ब्रह्मदेवांनी त्याला आणखी सात नावे दिली ते म्हणजे पशुपती आणि महादेव अशाप्रकारे त्या बालकाला एकूण आठ नावे मिळाली असे म्हटले जाते की जेव्हा मुलं जन्माला येतात तेव्हा पासूनच ओरडू लागतात कारण की त्यापूर्वी बाळ जन्माला आलीच नव्हती. आरोग्य शास्त्राच्या दृष्टीकोनातून जर आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की नवजात बालक सुरुवातीच्या काही काळ आईचा ग”र्भा”श”यामध्ये असते. ते बाळ ग”र्भा”श”यामध्ये बंदिस्त व सुरक्षित असते.
जसे ते बाळ बाहेर जन्माला येते तेव्हा बाहेरच्या वातावरणात सोबत त्याला रमून घेण्यासाठी वेळ लागतो. अनेकदा बाहेरचे वातावरण तापमान त्या बाळाला सहन होत नाही आणि म्हणूनच अशा वेळी ते बाळ रडू लागते हे सुद्धा त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केलेले कारण आहे. तसेच जेव्हा बाळ ग”र्भा”श”यामध्ये असते तेव्हा त्या बाळाला श्वास हा नाकाद्वारे घ्यावा लागत नाही कारण त्या बाळाची नाळ आणि आईचे उदर हे एकमेकांशी जोडले गेलेले असते परंतु जेव्हा बाळ गर्भाशयातून बाहेर येते तेव्हा त्या बाळाला नाकाद्वारे श्वास घ्यावे लागते कारण की जी नाळ असते ती आईच्या पोटाद्वारे जोडलेली असते ती बाळाच्या जन्माच्यावेळी नाळ कापावी लागते आणि परिणामी बाळ आणि आई हे दोघे वेगवेगळे होतात.
अशावेळी नाकाद्वारे जेव्हा बाळ श्वास घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या नाकामध्ये व तोंडा मध्ये जो द्रव्यपदार्थ जमा झालेला असतो तो बाहेर पडतो. जेव्हा बाळ श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये जे द्रव्य पदार्थ असते ती घाण बाहेर पडणे गरजेचे असते आणि म्हणूनच अशा वेळी जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा डॉक्टर त्या बाळाला उलटे पकडून त्यांच्या शरीरातील द्रवपदार्थ असतो तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बाळाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये.
जर असे केले नाही तर त्या बाळाला श्वास घेता येणार नाही आणि जन्माला आल्यावर याची बाळाला दीर्घ श्वास घेता यावा हे अत्यंत गरजेचे आहे. हे सारे जेव्हा शक्य होते तेव्हा बाळ जोरजोराने रडू लागेल अन्यथा बाळाला श्वास घेणे कठीण होऊन बसते. यासाठी बाळ जन्मल्यानंतर रडण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. अनेकदा असे होते की बाळ जन्माला येते परंतु रडत नाही अशा वेळीसुद्धा चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा बाळ रडते तेव्हा रडत असताना दीर्घ श्वास घेते आणि दीर्घ श्वास सोडत असते आणि म्हणूनच अशा वेळी श्वसनाची प्रक्रियासुद्धा सुरळीतपणे पार पडू लागते.
जेव्हा एखादा बाळ जन्माला आल्यानंतर रडत नाही तेव्हा डॉक्टर बाळाच्या पायाला चिमटा घेऊन त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात जर बाळ रडला नाही तर त्याच्या फुफ्फुसांमध्ये द्रव्यपदार्थ साचलेला असतो तो बाहेर पडणार नाही आणि यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणूनच शक्यतो बाळ जन्माला आल्यानंतर डॉक्टर बाळाला रडवण्याचा प्रयत्न करत असतात. जर असे झाले नाही तर हे कारण बाळाचे मृत्यूचे कारण सुद्धा बनू शकते आणि परिणामी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जन्माला आलेले बाळ रडले नाही तर त्याचा मेंदूचा विकास सुद्धा पूर्ण होत नाही आणि परिणामी भविष्यात अनेक मेंदूच्या संदर्भातील समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि म्हणूनच अशा वेळी डॉक्टर बाळाला रडवन्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा बाळाला लागलेली भूक हे बाळ रडण्याचा माध्यमातूनच आईला सांगत असतो. जर बाळ रडलेच नाही तर आईला कळणारच नाही की बाळाला भूक लागली आहे आणि म्हणून अशा वेळी जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा बाळ रडत असते तेव्हा आई बाळाला स्तनपान करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.