नारळापासून बनवा १५० पेक्षा जास्त आजारांचे औषध; एकही आजार जवळसुद्धा फिरकणार नाही.!

नारळापासून बनवा १५० पेक्षा जास्त आजारांचे औषध; एकही आजार जवळसुद्धा फिरकणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या आपल्या शरीराला खूप सारा फायदा होत असतो परंतु अशा काही कमीच गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराला सर्वात जास्त फायदा होतो त्यातले एक पदार्थ म्हणजे नारळ. नारळ हे फळ आपण अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांमधून वापरत असतो. नारळाचे सेवन आपण अनेक वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. भाजी, मसालेदार पदार्थ आणि अनेकदा आपण शरीराला तरतरी प्राप्त करण्यासाठी सुद्धा नारळाचे पाणी पीत असतो. हे असे एकमेव फळ आहे की जे आपण खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरत असतो.

नारळाला सुपर फूड असेसुद्धा म्हणतात फक्त नारळ याचा योग्य तो उपयोग केल्याने आपण आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना केस गळण्याची समस्या असते, त्वचेवर काळे डाग असतात व त्याचबरोबर वेगवेगळे त्वचाविकार सुद्धा असतात आणि चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स येण्याची समस्या सुद्धा सारखी सतावत असते, अशा वेळी जर आपण नारळाचा उपयोग केला तर आपल्या शरीरातील असंख्य समस्या मुळापासून नष्ट होण्यासाठी मदत होत असते.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष व श्रीफळ सुद्धा म्हटले गेले आहे.याचा अर्थ की नारळ हे मानवाच्या संपूर्ण गरजा पूर्ण करतो आणि मानवाच्या वेगवेगळ्या गरजांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य फक्त नारळामध्येच आहे. जर आपण सुकलेले नारळ खाल्ले तर त्याचा फायदा आपल्या शरीराला वेगळा होतो त्याच बरोबर ओले खोबरे खाल्ले तरी त्याचा फायदा आपल्या शरीराला वेगळा फायदा होतो तसेच आपण नारळाची मलई खाल्ली तरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर वेगळ्या पद्धतीने होत असतो ,अशा प्रकारे नारळ हे वेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी पोषक तत्व ठरते.

नारळाची साल सुद्धा आपल्या शरीरावर उत्तम कार्य करते तसेच जर आपल्याला पोटा संदर्भातील काही समस्या असेल तसेच अंगावर एखाद्या त्वचा विकार झालेला असेल तर तो त्वचा विकार दूर करण्यासाठी सुद्धा नारळाची साल अत्यंत उपयुक्त ठरते. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपण नारळ फोडत असतो तसेच नारळ नियमितपणे सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर तणाव निर्माण होतो तसेच आपली नजर सुद्धा तेज होते. केसांच्या संदर्भातील सगळ्या समस्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते.

आपल्यापैकी अनेक जण अतिरिक्त वजन वाढल्यामुळे चिंता व्यक्त करत असाल परंतु जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल, अति लठ्ठपणा निर्माण झाला असेल, शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण झाली असेल तर अशा वेळीसुद्धा नारळाचे पाणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते तसेच नारळाचे तेल सुद्धा आपल्या शरीरासाठी पोषक तत्व म्हणून वापरले जाते.

नारळाचे तेल आपल्या केसांच्या मजबुतीसाठी वाढीसाठी गुणकारी ठरते तसेच दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा धावपळ करतो आणि या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे वेळ देण्यासाठी खूपच कमी वेळ देत असतो आणि म्हणूनच नारळाचे तेल तर तुम्ही रात्री झोपताना केसांना लावले तर यामुळे तुमच्या केसांना पोषक तत्व प्राप्त होते पण त्याच बरोबर तुम्हाला शांत झोप सुद्धा लागते.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव असेल आणि अशा वेळी जर आपण नारळाच्या तेलाने हलकी मालिश केली तरी आपल्याला फरक जाणवतो. नारळाच्या सेवनाने अति लठ्ठपणा, जर आपल्याला तोंड आले असतील, गुडघेदुखी ,सांधेदुखी, पाठदुखी, नजर कमी झाली असेल, डोके दुखत असेल, मणक्याचा त्रास असेल अशा विविध समस्यांवर तसेच महिलांच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या सुद्धा कमी होतात. नारळ हे एकमेव असे फळ आहे की जे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत तसेच प्राण्यांना सुद्धा उपयुक्त ठरते म्हणूनच या नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते.

नारळामध्ये असे काही घटक उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीराला खूप सारी ऊर्जा प्राप्त होत असेल तसेच नारळामध्ये एम सी टी नावाचे घटक असल्याचे एका प्रकारचे प्रोटीन्स असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूप सारा फायदा होतो. हे एम सी टी आईच्या दुधा मध्ये सुद्धा उपलब्ध असते म्हणूनच नारळ हे आपल्या शरीरासाठी एक अमृत समान मानले जाते आणि यामुळेच आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होते तसेच आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा मजबूत बनते.

अनेकदा जे खेळाडू असतात त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी नारळाच्या पाणी चा तसेच नारळाचे लिक्विड जास्त प्रमाणामध्ये त्यांना प्यायला दिले जाते तसेच जर आपण आपल्या आहारामध्ये नारळाचा तेलाचा समाविष्ट जर केला तर आपल्याला खूप सारा फायदा होतो तसेच आपली त्वचा सुद्धा चमकु लागते आणि तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या सुरकुत्या निर्माण झाले असतील तर त्या सुरकुत्या नष्ट करण्याचे कार्य नारळाचे तेल करते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नष्ट करून चांगले कोलेस्टरॉल निर्माण करण्याची क्षमता सुद्धा नारळाच्या तेलामध्ये असते आणि यामुळे आपल्या शरीरावर अतिरिक्त चरबी सुद्धा निर्माण होत नाही आणि परिणामी वजन आपले नियंत्रणात राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *