टॉ-य-लेट मध्ये बोला हे फक्त 3 शब्द; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

टॉ-य-लेट मध्ये बोला हे फक्त 3 शब्द; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टॉ-यले-टमध्ये जाऊन तीन वेळा बोला हा मंत्र. कितीही मोठा शत्रू सुद्धा तो नाम हरोम होईल व बरबाद होईल. कधीकधी आपल्या जीवनात अशा काही व्यक्ती येतात जे आपले जगणे असह्य करतात व जीवन नकोसे करून टाकतात. आपल्या अशा व्यक्तीपासून खूप त्रास होत असतो.

बरेचदा आपल्याला अशा अनेक अडचणी असतात आपली इच्छा असून सुद्धा अशा व्यक्तीपासून आपल्याला मुक्तता मिळत नाही. अशावेळी तंत्र शास्त्रांमधील काही उपाय आपल्या कामी येऊ शकतील. आजचा उपाय हा शत्रू मुक्तीचा आहे.अशा शत्रुने आपले जीवन उद्ध्वस्त केलेले आहे, अशा फक्त त्याच व्यक्तीवर आपल्याला हा उपाय करायचा आहे.

जी व्यक्ती तुम्हाला लहान-सहान त्रास देते अशा व्यक्तीवर हा उपाय करू नये. तसेही मानवी जीवनात आपले अनेक शत्रू व मित्र असतात म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपले शत्रू मानून हा उपाय करू नका.फक्त हा उपाय करताना आपल्याला एक सावधानता बाळगावी लागेल जर एखाद्या निरागस व्यक्तीवर तुम्ही हा उपाय केल्यास तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो व तुम्हाला त्याचा त्रास सुद्धा भविष्यात होऊ शकतो.

म्हणूनच अशा व्यक्तीवर हा उपाय करायचा आहे तो खरा तुमचा शत्रू आहे अन्यथा हा उपाय करू नका. हा उपाय करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्ष देऊन जाणून घ्या सर्वप्रथम आपल्याला टॉ-यले-टमध्ये जायचे आहे. टॉ-यले-टमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही स्नान केलेले असावे. मग त्याच टॉ-य-लेट मधील पाण्याने आपल्या शत्रू चे नाव ते पाणी हातामध्ये घेऊन शत्रू चे नाव लिहायचे आहे.

हे नाव लिहिण्यासाठी तुम्हाला टॉ-यले-टमध्ये जी बादली ठेवलेली असते, त्या बादली मधील पाण्याने नाव लिहायचे आहे जर हे शक्य नाही झाल्यास बादली मधील पाणी फरशीवर सांडून उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोट आणि शत्रूचे नाव लिहायचे आहे. नाव लिहिल्यानंतर आपला जो डावा पाय आहे , त्या डाव्या पायाने लिहिलेल्या नावावर जोरात लाथ मारायची आहे.

तीन वेळा पाय जोरात आपटायचा आहे या नावावरती.हे सारे करताना आपल्या मनातील जो काही राग क्रोध नकारात्मकता आहे ते सर्व बाहेर पडू द्या. त्यानंतर सांगितलेला मंत्र याचा उच्चार करा. मंत्र पुढीलप्रमाणे आहे.

ओम नमः अकू कुस्य तुमच्या शत्रूचे नाव घ्या हन हं स्वाहा .. या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ह्या मंत्राचा जेवढ्या वेळा अधिक तुमच्या करावे तेवढे अधिक व तीव्र या गतीने तुमच्या मित्राचा नाश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. या मंत्राचा प्रभाव फक्त चोवीस तासांमध्ये तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *