तुमच्या घरातील डास पळवून लावेल हा एक घरगुती उपाय; डास पुन्हा घरात येण्याची हिम्मतच करणार नाहीत.!

तुमच्या घरातील डास पळवून लावेल हा एक घरगुती उपाय; डास पुन्हा घरात येण्याची हिम्मतच करणार नाहीत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला असतो आणि या थंडावा मध्ये आपल्या आजूबाजूला सुद्धा डासांचे प्रमाण वाढलेले असते. हे डास कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो परंतु काही केल्या डास आपला पाठलाग सोडत नाही.

डास आपल्याला चावले तर आपल्याला डेंग्यू, मलेरिया यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते आणि हे आजार जर आपल्याला झाले तर आपल्या शरीरामध्ये विविध बदल जाणवू लागतात आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला असलेले डास पळविण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने आपल्या घरातील डास लवकर पळून जाणार आहे तसेच हा उपाय करण्यासाठी आपण एका वनस्पतीचा उपयोग करणार आहोत. ही वनस्पती नेमकी कोणती आहे? त्या वनस्पतीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती असतात ज्या वनस्पती कडे आपण फारसे लक्ष देत नाही. या वनस्पती आपण दुर्लक्षित म्हणून ओळखत असतो परंतु जर आपण आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वनस्पती बद्दल जाणून घेतले तर त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकतो. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल सांगणार आहोत.

ही वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते. या वनस्पतीला फुले असतात.फुले विविध रंगाचे असतात.ही वनस्पती दिसायला अतिशय आकर्षक असतात आणि म्हणूनच आपण त्या फुलांच्या व वनस्पतीच्या प्रेमामध्ये पडतो परंतु या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप असते. आपण ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत या वनस्पतीचे नाव आहे घणेरी.

या वनस्पतीला भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जातात आणि ही वनस्पती आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाते. ज्या ठिकाणी पाण्याची मात्रा जास्त असते अशा ठिकाणी ही वनस्पती आपल्याला प्रामुख्याने आढळून येते तसेच या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे. आपण या वनस्पतीचे उपयोग केल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करू शकतो तसे की डोकेदुखी सर्दी,खोकला, लकवा पोटाचा त्रास, मलेरिया ,डेंग्यू आपल्या आजबजुला जवळ डास असतील तर ते सुद्धा या वनस्पतीचा उपयोगाने पळून जातील.

अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला पाणी साचून राहते आणि अशा वेळी ते पाणी घाण झाल्यामुळे त्या पाण्याचा दुर्गंध सुद्धा येतो अशा वेळी जर आपण या पानांची पेस्ट बनवून त्या पाण्यामध्ये टाकल्यास या ठिकाणी माशांची पैदास सुद्धा होत नाही तसेच या घाण पाणी मुळे अनेकदा घाण वास सुद्धा निर्माण होतो या वनस्पतीच्या वापराने परिणामी पाण्याचा दुर्गंध सुद्धा आपल्याला जाणवत नाही.

तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल तर अशावेळी आपण या वनस्पतींची पेस्ट बनवून आपल्या कपाळाला लावल्यास काही काळातच आपली डोकेदुखी थांबून जाते.अनेकदा जुन्या वनस्पतींच्या पानांची पावडर बनवून चहा मध्ये सुद्धा वापर करतात. या वनस्पतीच्या सहाय्याने जर आपण चहा बनवली तर आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती व टवटवीतपणा निर्माण होतो.

जर आपल्या शरीरावर कोठेही भाजले असेल, जखम झाली असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप लावल्यास जखम लवकर भरते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स वांग आले असेल तरी ते घालवण्याची शक्ती या पानामध्ये असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डास झाले असेल तर अशा वेळी या पानांना सुकवून त्या पानांचा धूर बनवला तर आपल्या घरातील डास पूर्णपणे बाहेर निघून जातात ही पाने जनावर पशु साठी जरी हानिकारक असली तरी मनुष्यासाठी वरदान म्हणून सिद्ध झालेली आहेत आणि म्हणूनच जर तुमच्या घराच्या आजूबाजूला ही वनस्पती कुठे उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा अवश्य उपयोग करा आणि आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *