संसर्ग रोखण्यासाठी पाण्यात टाका हे 4 पदार्थ; फुफ्फुसझ आणि घसा साफ होऊन ऑक्सिजन राहील ९५ वर.!

संसर्ग रोखण्यासाठी पाण्यात टाका हे 4 पदार्थ; फुफ्फुसझ आणि घसा साफ होऊन ऑक्सिजन राहील ९५ वर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी चहाच्या ऐवजी फक्त हा पदार्थ घ्या या पदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता कधीच होणार नाही. फुप्फुसे करतील व्यवस्थित कार्य. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक पूर्णपणे दूर होऊन जाते आणि त्याच बरोबर शरीरामध्ये जे विषाणू असतात ते सुद्धा बाहेर नेण्यासाठी मदत होते आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्तातील ऑक्सिजन सुद्धा नियमित राहतो त्याची पातळी काय कमी होत नाही म्हणूनच आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ करणारा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा त्याबद्दल..

या उपायासाठी आपल्याला जे घटक लागणार आहे , ते अत्यंत आसपास आपल्याला उपलब्ध होऊन जातात त्याच बरोबर जे पदार्थ आपण वापरणार आहोत त्यांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाचे पाने.

या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर ऑक्सीडेंट ,अँटीबॅक्टरियल असल्यामुळे आपल्या त्वचे संबंधित सर्व विकार दूर करण्याची क्षमता या पानांमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीचे पाने लागणार आहेत. तुळशीचे पाने अत्यंत महत्त्वाची मानली गेलेले आहेत.

या पानांमध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला ,ताप यासारख्या समस्यांवर या पानांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा उपाय करण्यासाठी सात ते आठ तुळशीची पाने आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आपला तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळवेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुळवेलची काडी लागणार आहे, ही काडी आपल्याला बारीक किसून घ्यायची आहे. गुळवेल ही प्रामुख्याने तापावर अतिशय महत्त्वाचे ठरते त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून त्यामध्ये हे तिन्ही पदार्थ टाकायचे आहेत. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळू द्यायचे आहे जेणेकरून या सर्व पदार्थांचा अर्क पाण्यामध्ये उतरेल.

हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गाळणी च्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि दिवसभरातून एकदा जरी हा उपाय आपण केला तर आपल्या शरीरामध्ये जे वायरल इन्फेक्शन झालेले आहे ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय केल्याने सर्दी ,खोकला, ताप श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे, धाप लागणे, दम लागणे यासारख्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *