पोटाला चोळा फक्त हे तेल लावून; पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल ,चरबीच्या गाठी गायब करणारा खूपच चमत्कारिक घरगुती उपाय !  

पोटाला चोळा फक्त हे तेल लावून; पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल ,चरबीच्या गाठी गायब करणारा खूपच चमत्कारिक घरगुती उपाय !  

मित्रांनो, आपण अलीकडं पाहतो की बऱ्याच पुरुष व महिलांचे पोट सुटलेले आहे. कुणाच्या मांड्या मोठ्या आहेत तर कुणाचे दंड मोठे आहेत. कुणाच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत. अतिरिक्त वजनामुळे लोक बेढब दिसतात. पण कसे दिसतात यापेक्षा त्यांना बरेच आजार चिकटण्याची शक्यता असते. जसे बीपी, शुगर, हृदय विकार इत्यादी विकार जडतात. यातून सुटका करून घेण्यासाठी किंबहुना हे आजार होऊच नयेत यासाठी वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो खूप लोक चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जाऊन महागडी औषधे घेतात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात जीमला जातात. व्यायाम करतात पण काही लोकांचे वजन कमी होत नाही, पोटाचा घेर कमी होत नाही.

मित्रांनो, या उपायांमुळे तुमच्या पोटावरची चरबी मेणासारखी वितळून जाईल. शरीरात चरबीच्या गाठी असतील तर निघून जातील. या तेलामुळे तुमचे वजन देखील कमी होते. यासाठी आम्ही तुम्हाला हे तेल कसे करायचे हे सांगणारा आहोत.

मित्रांनो हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. तेल कसे करायचे हेही जाणून घ्या. यामुळे तुमच्या पोटावरची चरबी वितळेल. या साठी लागणारे घटक घरातच उपलब्ध असतात. या उपाय साठी आपल्याला खोबरेल तेल खसखस आणि भीमसेनी कापूर या गोष्टी लागणार आहेत. भीमसेनी कापूर तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात सहजपणे मिळून जाईल.

महिलांच्या साठी तर एक खूपच उपयुक्त आणि फायदेशीर उपाय आहे. कारण डिलिव्हरी नंतर महिलांच्या पोटावरील स्ट्रेच मार्क आलेले असतात ते सुद्धा या तेलाने निघून जातात ते निवडीनंतर सुटलेले पोट सुद्धा या तेलाने कमी होते. यासाठी महिलांनी महिलांनी या तेलाचा महिन्यातून पाच वेळा उपयोग करायचा आहे. तो कसा आणि कोणत्या वेळी करायचा हे आपण पाहणार आहोत.

मित्रांनो, यासाठी आपल्याला 50 ग्रॅम खोबरेल तेल एक चमचा खसखस आणि दहा ग्रॅम भीमसेनी कापूर लागणार आहे. या उपायासाठी केमिकलयुक्त कापूर वापरायचा नाही एका भांड्यात 50 ग्रॅम तेल आणि एक छोटा चमचा खसखस घालून उकळत तेव्हा खसखस काळी होईपर्यंत आणि तेलाचा रंग बदलेपर्यंत हे तेल उकळू द्या.

त्यानंतर गॅस बंद करुन हे तेल एका भांड्यात गाळून घ्या त्यानंतर दहा ग्रॅम भीमसेनी कापूर घाला आणि त्या भांड्यावर घट्ट झाकण लावा. भीमसेनी कापूराचा वास या तेलातच राहिला पाहिजे. तेल थंड झाल्यानंतर एका पॅक बंद बाटलीत भरून ठेवा.

महिलांनी मासिक पाळीच्या काळातच हे तेल पोटावर रात्री झोपताना अलका मसाज करून लावा. यामुळे डिलीवरी नंतर असणारे स्ट्रेच मार्क किंवा घातलेले टाके यांचे व्रण निघून जाण्यास मदत होईल. ढिली पडलेली त्वचा घट्ट किंवा टाईट होण्यास मदत होईल महिलांनी हा उपाय जरूर करून पहावा. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल सुटलेले पोट कमी होईल.

मित्रांनो, चरबीच्या गाठी घालवायचे असतील तर हा उपाय सलग सात दिवस केला पाहिजे. तुमच्या शरीरावर कुठेही चरबीची गाठ असेल तर तिथेही तेल रात्री झोपताना मसाज करत जिरवा. यामुळे चरबीच्या गाठी विरघळून जातील. पण हा उपाय सलग सात दिवस करा.

ज्यांचे पोट वाढले आहे, मांडी वरची चरबी खूपच वाढलेली आहे दंडावरील चरबी आहे, पाठीवर चरबी आहे शरीरावर सगळीकडे अतिरिक्त चरबी आहे. तर अशा लोकांनी या तेलाचा वापर रात्री झोपताना करावा जिथे चरबी आहे तिथे या तेलाचा मसाज करावा. यामुळे तुमच्या शरीरावरील चरबी मेणासारखी विरघळून जाईल.

मित्रांनो, घरी करता येणारा हा सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातलगांना जरूर द्या. त्यामुळे या उपायांचा फायदा त्यांनाही होईल.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आ8धारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्य यांचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Team Viral Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *