जवळ ठेवा फक्त हे 1 पान आणि चमत्कार पहा; नुसत्या स्पर्शाने शरीरातील अनेक आजार होतात गायब.!

जवळ ठेवा फक्त हे 1 पान आणि चमत्कार पहा; नुसत्या स्पर्शाने शरीरातील अनेक आजार होतात गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दसरा आला की एकमेकांना एका वनस्पतीची पाने सोने म्हणून दिले जाते. या वनस्पतीला सोनका म्हटले जाते. दसऱ्याला हीच पाने का दिले जाते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. तसे पाहिला गेले तर तर ही वनस्पती खरोखरच आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या वनस्पतीचे सोन्यापेक्षा जास्त मोल आहे पण अजिबात कमी नाही आणि म्हणूनच त्याला कदाचित सोन म्हटलेले असेल.

या वनस्पतीच्या नुस्त्या स्पर्षाने शरीरातील अनेक चमत्कारिक फायदे आपल्याला होत असतात आणि अनेक आजार आपल्या शरीरातून निघून जातात आणि म्हणूनच या वनस्पतीची जी पाने आहे ती इतकी महत्त्वाची आहे.या वनस्पतीला अशमंतक असे म्हंटले गेले आहे. अशमंतक म्हणजे खड्याचा नाश करणारा त्याचबरोबर किडनी मधील खडे पाडणारी सुद्धा ही वनस्पती याची खरी ओळख असून ही वनस्पती मुतखडा पाडण्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

आजकाल शहरांमध्ये अशमंतक किंवा आपट्याच्या वनस्पती च्या नावाखाली त्यासारखीच पाने दिसणाऱ्या वनस्पतीची पानेवही सर्वच लोकांना सोने म्हणून विकले जातात. त्याची खरी ओळख जाणून घेणे हे ही खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा ती पाने कशी ओळखायची हे सुद्धा आज तुम्हाला आम्ही सांगणार आहे, या वनस्पतीला मराठीमध्ये आपटा असे म्हणतात.आपट्याची पाने दसर्‍याला सोने म्हणून वाटले जाते.

संस्कृतमध्ये याला अशमंतक म्हणून ओळखले जाते. खडकाचा नाश करणारी म्हणून या वनस्पतीची वेगळी ओळख आहे . आयुर्वेदाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे परंतु सर्वात आधी या वनस्पतीची ओळख करून घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या वनस्पतीचा वापर करता येईल आणि चुकीची पाने तुम्ही सोने म्हणून तुम्ही स्वतः विकत घेऊ नका आणि दुसऱ्याला सुद्धा देऊ नका कारण या वनस्पतीची पाने देण्याचा जो लाभ आहे त्याचे आयुर्वेदिक महत्त्व खूप आहे.

ही पाने सोने म्हणून चुकीच्या पद्धतीने विकली जातात.अनेकदा ही पाने शहरांमध्ये आपटा वनस्पती म्हणून दिले जातात परंतु ही वनस्पती आपटा नसून त्या सारखी दिसणारी ही कांचन या झाडाची असतात परंतु त्यासारखे दिसणारी ही पाने आकाराने खूप मोठी असतात. त्याची पानं कधीच गोलाकार नसतात.तसेच हृदयाच्या आकाराचे नसतात. आपण दसर्‍याला एकमेकाला आपट्याचे पान भेट म्हणून देतो तेव्हा ही मिळालेली पाने फेकून देऊ नका.

ही पाने एक दिवसांमध्ये पूर्णपणे सुकून जातात, वाळून जातात आणि त्याची पावडर बनवून ठेवा. तुम्हाला हृदय संबंधीचे किंवा किडनी संबंधी चे काही आजार असतील, मु”त”ख”डा असेल तर त्यांना एक पाव चमचा हिंग पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवा.सकाळी ते पाणी आपल्याला गाळून प्यायचे आहे. रात्री आपल्याला ग्लास मध्ये ही पावडर टाकून ठेवायचे आणि सकाळी ते पाणी गाळून घ्यायचे.

अश्या पद्धतीने जर आपण नेहमी हे पाणी सेवन केले तर तुमच्या शरीरातील मुतखडा गळून पडेल.आपल्या शरीरामधील कफदोष नष्ट करणारी ही वनस्पती आहे.आपले फुफ्फुसे स्वच्छ करण्याचे कार्य ही वनस्पती करते. ज्या व्यक्तींना सतत उन्हाळी लागते किंवा ल”घ”वी मध्ये जळजळ होते अशा व्यक्तींना या वनस्पतीची पाने जर खिशामध्ये ठेवली तर कधी उन्हाळा लागणार नाही.

ल”घ”वी मध्ये जळजळ होणार नाही. इतकी महत्त्वाची ही वनस्पतींची पाने असतात म्हणून फेकून देऊ नका. पूर्वीची लोक ही पाने सुकवून धान्यांमध्ये ठेवायचे त्याला दोन कारणं होती त्यांच्या मागे त्यांची श्रद्धा होती तसेच धान्यामध्ये ठेवल्याने घरामध्ये जे धनधान्य आहे त्याची भरभराट होते पण याच्या मागचे वैज्ञानिक कारण असे आहे की जर तुम्ही धान्यांमध्ये ही पाने ठेवली तर धाण्याला अजिबात कीड लागत नाही.आपले धान्य खराब होत नाही म्हणून तुम्ही ही पाने फेकून न देता त्यांना धान्यामध्ये सुद्धा वापरू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *