फक्त १ चमचा हा आयुर्वेदिक रस घ्या, डेंग्यु पळून जाईल आणि पेशी देखील फास्ट वाढतील.!

फक्त १ चमचा हा आयुर्वेदिक रस घ्या, डेंग्यु पळून जाईल आणि पेशी देखील फास्ट वाढतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा वातावरणात खूप सारे बदल होत असतात आणि म्हणूनच अशा वेळी अनेकांना डेंगू ,मलेरिया, चिकनगुनिया यासारखे गंभीर आजार सुद्धा उद्भवत असतात. हे आजार उद्भवल्या वर आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या लवकर कमी होतात आणि म्हणूनच जर आपण या आजाराकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही तर व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखात आपण डेंगू विषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने प्रत्येकाला बनवता येणारा हा रस तुम्हाला दिवसातून दोन वेळा घ्यायचा आहे आणि डेंग्यूसारख्या भयंकर आजारापासून आपली मुक्तता करायची आहे. तुमच्या प्लेटलेट्स कमी झालेले असू द्या, पेशी कमी झाल्या असतील यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होईल. हा उपाय केल्याने पचन संस्था मजबूत होईल, केस गळती सारख्या समस्या गायब होतील, केसातील कोंडा नष्ट होईल.

आपल्याला दिवसातून दोन वेळा हा रस सेवन करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणती वनस्पती वापरायची आहे, हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत..

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे अनेक औषधे उपचार सांगण्यात आलेले आहेत की ज्यांच्या आधाराने आपण आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करू शकतो तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला डेंगू मलेरिया यासारखे आजार होण्याची शक्यता असते. हे दोन्ही आजार घातक असले तरी आपण योग्य उपचार केले तर या आजारांवर आपण मात करू शकतो म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्रातील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून आपण या आजारांवर मात करू शकतो आजच्या लेखामध्ये आपण डेंगू विषयी चर्चा करत आहोत तसेच अशा वेळी आपण ज्या पदार्थाबद्दल जाणून घेत आहोत त्या पदार्थाचे नाव आहे तसेच या वनस्पतीचे नाव आहे पपई.

आपल्या सर्वांना पपई माहितीच आहे पण पपईचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच डेंगू मलेरिया यासारखे आजार दूर करण्यासाठी सुद्धा पपईची पाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पपईची कोवळी पाने घ्यायचे आहेत. चार ते पाच पपईची कोवळी पाने घेतल्यानंतर मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत जेणेकरून या पानावर कोणत्याही प्रकारची धूळ व कीटकनाशके असतील तर ते निघून जातील.

त्यानंतर या पानांचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला मिक्‍सरच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याने बारीक वाटून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. आपल्याला या पपईच्या पानांचा रस बनवायचा आहे.या पानामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात ज्या आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात. या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये असतात.

या रसाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील डेंगू मलेरिया ताप व प्लेटलेट्सची संख्या कमी झाली असेल तर या सगळ्या समस्या मुळापासून कमी करण्यासाठी मदत होणार आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा सुद्धा प्राप्त होते. बहुतेक वेळा डेंगू, मलेरिया मुळे आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊन जाते आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली तर मनुष्याचा मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो आणि म्हणूनच अशा वेळी आपल्याला काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते तसेच आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते.

आपल्या शरीरातील मेटाबोलिझम रेट वाढते. पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करतेच आपण काही खाल्ले तर ते पचन होते. जर तुमचे केस गळत असेल, केसांमध्ये वारंवार कोंडा निर्माण होत असेल ,अकाली केसांना पांढरेपण येत असेल तर या सगळ्या समस्या दूर करण्याची शक्ती सुद्धा पपईच्या पानामध्ये असते तसेच हा रस आपल्याला दोन वेळा दिवसभरातून प्यायचा आहे परंतु दोन वेळेस रस घेत असताना यामध्ये आठ तासांचा फरक असायला हवा.

पपईच्या पानामुळे आपल्या शरीरामध्ये जर र”क्ताच्या गाठी निर्माण झाले असतील तर त्या गाठी दूर होतात तसेच आपले र”क्त एका ठिकाणी जास्त काळ साचून राहत नाही आणि म्हणून ब्लॉकेज सुद्धा उद्भवत नाही. जर तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेज झाले असेल तर अशा वेळी पपईच्या पानांचा रस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो तसेच डेंगू मलेरिया या आजाराच्या दरम्यान आपल्या शरीरातील यकृताचे कार्य धीम्या गतीने चाललेले असते अशावेळी पपईच्या पानांची सेवन केल्याने आपले यकृत योग्य पद्धतशीर कार्य करू लागते म्हणून तुमच्या आजूबाजूला कुठे पपईचे झाड असल्यास या पानांचा वापर करून आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवा आणि डेंग्यू पासून लवकरच सुटका मिळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *